Homeताज्या बातम्या

वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल

 नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याची पाईपलाईन फुटल्या

गँगवॉरच्या छायेत नांदेड पोलिसांचा श्वास गुदमरतोय!1 हजार 500 नागरिकांमागे एकच पोलिस, कायदा-सुव्यवस्था धोक्यात
केजच्या जनसेविका आ.नमिताताई मुंदडा यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजराजल्लोषाऐवजी समाजसेवेला प्राधान्य; उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप तर नवजात मुलींच्या नावे मुदत ठेवी
अतुलशास्त्री भगरे गुरुजींनी प्रत्येक युगातील ब्राह्मणत्वाचा गौरवशाली प्रवास उलगडला !परशुरामांच्या व्यक्तिमत्त्वात पराक्रमाबरोबर ज्ञान, मातृभक्ती आणि धर्मरक्षणाची वृत्ती -अतुलशास्त्री भगरे गुरुजी

 नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे नागरीकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची समस्या पाहता समाजसेवकांनी  पाण्याचे टॅंकर नागरीकांना पाठवले. टॅंकर मधून पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवस झाले पाणी नाही नागरिकांनी राहायचं कसं असा नागरिकांचा संतप्त सवाल.

COMMENTS