Homeताज्या बातम्या

वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल

 नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याची पाईपलाईन फुटल्या

बेलापूरकरांनी केलेल्या कौतुकामुळे आम्हालाही काम करण्यास निश्चितच ऊर्जा मिळेल; अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे
भारत ‘भूक’बळी
कोविशिल्ड’ लसीच्या दोन मात्रांतील अंतर कमी करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

 नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे नागरीकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची समस्या पाहता समाजसेवकांनी  पाण्याचे टॅंकर नागरीकांना पाठवले. टॅंकर मधून पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवस झाले पाणी नाही नागरिकांनी राहायचं कसं असा नागरिकांचा संतप्त सवाल.

COMMENTS