उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवादरम्यान प्रतिमेवरून दोन गटांत झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, संतापलेल्या जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करत तिची तोडफोड केली आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवादरम्यान प्रतिमेवरून दोन गटांत झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, संतापलेल्या जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करत तिची तोडफोड केली आहे.

COMMENTS