Category: संपादकीय
न्यायालयाचा रास्त संताप
मुखपट्टी घाला, गर्दी करू नका, सामाजिक अंतर भान पाळा, असे वारंवार कंठशोष करून सांगणारे राजकीय नेते स्वतः मात्र वेगळे वागतात. कोरोनासारख्या संकटाच्या का [...]
लसीकरणाच्या श्रेयवादाची विकृती
कोरोनानं लोकांचं जगणं अवघड झालं आहे. बेडस्, प्राणवायू, औषधं आणि पैशाअभावी अनेकांना मृत्यूच्या कराल दाढेत मूकपणे सामावलं जाण्याची वेळ आली आहे. केलेल्या [...]
महासत्तेला उपरती
अमेरिका ही जागतिक महासत्ता असली, तरी शहाणपणापासून ती कोसो दूर आहे. अमेरिकेच्या आपण कितीही जवळ जात असलो, तरी तिला जोपर्यंत आपली गरज आहे, तोपर्यंतच ती आ [...]
वसुधैव कुटुंबकम
जग हे एकच आहे, यात विश्वात्मक व्यापकता सामावली आहे. आपण आता जग ग्लोबल झाल्याचे सांगून जग हेच एक कुटुंब झाल्याचे मानत असलो, तरी आताही देश, खंड, राज्य, [...]
अन्याय निर्मूलनाचे पाऊल
संकटाच्या काळातील राजकारण कधीकधी मुळावर येऊ शकते. राजकारणापेक्षा माणसे जगविणे महत्त्वाचे असते. [...]
प्राणवायूअभावी प्राण आले कंठाशी…
भारतातील सध्याच्या कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आलं. [...]
शेतकरी आंदोलनाच्या बदनामीचा डाव
गेल्या पाच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन मोडीत काढण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे; परंतु शेतकरी त्याला बधत नाहीत. [...]
अर्थमंत्र्याचा कोरडा दिलासा
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यासह 11 राज्यांत कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. [...]
बेरोजगारी आणि तोटाही वाढणार
गेल्या वर्षभरापासून जग टाळेबंदीचा अनुभव घेतं आहे. भारताच्या विकासदरात मोठी घट झाली. गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा विकासदर उणे 23.9 टक्के् झा [...]
मुर्दाड यंत्रणेनं घेतलेले बळी
देशात आणि राज्यांतील वेगवेगळ्या रुग्णालयांना लागलेल्या आगींच्या घटनांत कितीतरी रुग्णांचा बळी घेतला गेला. [...]