Category: संपादकीय

1 198 199 200 201 202 206 2000 / 2057 POSTS
न्यायालयाचा रास्त संताप

न्यायालयाचा रास्त संताप

मुखपट्टी घाला, गर्दी करू नका, सामाजिक अंतर भान पाळा, असे वारंवार कंठशोष करून सांगणारे राजकीय नेते स्वतः मात्र वेगळे वागतात. कोरोनासारख्या संकटाच्या का [...]
लसीकरणाच्या श्रेयवादाची विकृती

लसीकरणाच्या श्रेयवादाची विकृती

कोरोनानं लोकांचं जगणं अवघड झालं आहे. बेडस्, प्राणवायू, औषधं आणि पैशाअभावी अनेकांना मृत्यूच्या कराल दाढेत मूकपणे सामावलं जाण्याची वेळ आली आहे. केलेल्या [...]
महासत्तेला उपरती

महासत्तेला उपरती

अमेरिका ही जागतिक महासत्ता असली, तरी शहाणपणापासून ती कोसो दूर आहे. अमेरिकेच्या आपण कितीही जवळ जात असलो, तरी तिला जोपर्यंत आपली गरज आहे, तोपर्यंतच ती आ [...]
वसुधैव कुटुंबकम

वसुधैव कुटुंबकम

जग हे एकच आहे, यात विश्‍वात्मक व्यापकता सामावली आहे. आपण आता जग ग्लोबल झाल्याचे सांगून जग हेच एक कुटुंब झाल्याचे मानत असलो, तरी आताही देश, खंड, राज्य, [...]
अन्याय निर्मूलनाचे पाऊल

अन्याय निर्मूलनाचे पाऊल

संकटाच्या काळातील राजकारण कधीकधी मुळावर येऊ शकते. राजकारणापेक्षा माणसे जगविणे महत्त्वाचे असते. [...]
प्राणवायूअभावी प्राण आले कंठाशी…

प्राणवायूअभावी प्राण आले कंठाशी…

भारतातील सध्याच्या कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आलं. [...]
शेतकरी आंदोलनाच्या बदनामीचा डाव

शेतकरी आंदोलनाच्या बदनामीचा डाव

गेल्या पाच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन मोडीत काढण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे; परंतु शेतकरी त्याला बधत नाहीत. [...]
अर्थमंत्र्याचा कोरडा दिलासा

अर्थमंत्र्याचा कोरडा दिलासा

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यासह 11 राज्यांत कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. [...]
बेरोजगारी आणि तोटाही वाढणार

बेरोजगारी आणि तोटाही वाढणार

गेल्या वर्षभरापासून जग टाळेबंदीचा अनुभव घेतं आहे. भारताच्या विकासदरात मोठी घट झाली. गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा विकासदर उणे 23.9 टक्के् झा [...]
मुर्दाड यंत्रणेनं घेतलेले बळी

मुर्दाड यंत्रणेनं घेतलेले बळी

 देशात आणि राज्यांतील वेगवेगळ्या रुग्णालयांना लागलेल्या आगींच्या घटनांत कितीतरी रुग्णांचा बळी घेतला गेला. [...]
1 198 199 200 201 202 206 2000 / 2057 POSTS