Category: संपादकीय
महाराष्ट्रात दुष्काळाची छाया गडद!
महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत सर्वदूर पाऊस झाला नाही, तर जनावरांच्या चारेपासून पिकांच्या प्रश्नापर्यंत आणि पिण्याच्या पाण्यापर्यंत गंभीर परिस्थ [...]
‘तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानाला नांदेडमध्ये प्रारंभ ३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह, रक्तदाब आणि कर्करोगाची होणार मोफत तपासणी
नांदेड: राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ‘तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ या १०० दिवसांच्या विशेष आरोग्य अ [...]
मतदार वगळले; हा घोळ की डाव?
भारतीय लोकशाहीत मतदार याद्यांना अनन्यसाधारण असं महत्व आहे. लोकशाहीत १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क मिळतो. मात्र, एसआयआर [...]
बंदी आणि डेसिबलमध्ये अडकलेला डिजे !
विद्यानंद बापट या पुण्याच्या गृहस्थाची डिजे संदर्भातील भूमिका माध्यमांवर मोठ्याप्रमाणात चर्चेला [...]
दोन कोटी मतदार वगळण्यात का आले?
महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेत तब्बल २ कोटी ७ लाख मतदारांचे अर्ज ‘अनकलेक [...]
राजधानीत ‘महिला सुरक्षेचा बुरखा’ फाटला!
देशाची राजधानी दिल्ली. धावती बस. मध्यरात्रीचा काळोख. बसमध्ये एक सोळा वर्षांची विद्यार्थिनी आणि तिच्या सुरक्षेची जबाबदारी असलेलेच दोन कर्मचारी. पु [...]
ओबीसींचा लढा की नव्या राजकीय ध्रुवीकरणाचा सापळा?
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण आणि जातीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. प्रा. [...]
नेपाळमधील महापूर आणि चीनवर प्रश्नचिन्ह!
नेपाळमध्ये झालेल्या भीषण महापुराने संपूर्ण हिमालयीन परिसराला हादरवून सोडले आहे. नद्या अचानक रौद्ररूप धारण करतात, डोंगर कोसळतात, रस्ते आणि पूल वाह [...]
आदिवासी विद्यार्थ्यांचा आक्रोश; आश्रमशाळा, वसतिगृह आणि शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर सरकारसमोर गंभीर आव्हान
राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक, पुणे, नागपूर, अम [...]
संवादाने सुटला संघर्षाचा तिढा!
लोकशाही व्यवस्थेमध्ये आंदोलन हा केवळ विरोधाचा मार्ग नसतो; तो अनेकदा उपेक्षितांच्या वेदना, अपेक्षा आणि न्याय्य हक्कांचा [...]
