Category: संपादकीय
जयंत पाटीलांचा जातीय अभिनिवेश, आणि…
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन राज्यपाल यांनी बोलावले ज्यात आज पहिल्या दिवशी सभागृहाच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. सोमवारी याच [...]
आतातरी आरक्षणाचा प्रश्न सुटेल का ?
राज्यात सत्ताबदल झाला असून, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. शिवाय या सरकारमध्ये भाजप देखील सहभागी असून, केंद्रात देखील भाजप असल्यामुळे, राज्यातील [...]
स्वपक्षीय राजकारण : अंतर्विरोध आणि स्पर्धा!
महाविकास आघाडी सरकार जाऊन आज चार दिवस तर, नवे सरकार स्थापन होऊन तीन दिवस पूर्ण होत असताना काही संवैधानिक बाबींची पूर्तता करावयाची असताना, मात्र, [...]
राजकारणातील उलटफेर
राजकारणाच्या पटावर, कोण कुणाला मात देईल, सांगता येत नाही. कुणाचे नशीब कधी फळफळेल, सांगता येत नाही. यातून बेभरवश्याचे राजकारणाचे दिसून येते. राज्य सरक [...]
यशस्वी बंडात फडणवीसांची चतुरस्त्रता !
राजकारण हे अनिश्चिततेचे भांडार असते. तरीही कोणत्या क्षणाला काय घडेल याचे पूर्वानुमान राजकारणातही बांधले जातात. सध्या महाराष्ट्राचे राजकारण हे अनिश्चि [...]
बेरकी राजकारणाची तिरकी चाल
राज्याच्या राजकारणात काय उलथापालथ होईल, कोण कुणाला शह देईल, याचा नेम नसतो. त्याचप्रकारे राज्यात झालेले बंड आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रि [...]
देवेंद्र फडणवीस : यशस्वी किंगमेकर
यशस्वी सत्तासंघर्षानंतर महाराष्ट्राचे दुसर्यांदा मुख्यमंत्री होतील, असा अंदाज महाराष्ट्रातील जनतेसह देशाच्या राजकीय धुरीणांचा होता; परंतु, या अंदाजा [...]
धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर
कुर्ल्यातील नाईकनगरमध्ये इमारत कोसळून हक-नाक 19 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर राज्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे [...]
हाय प्रोफाईल पत्राचा पर्दाफाश व्हावा !
ऍड. उल्हास बापट यांना संपूर्ण भारतात एक ज्येष्ठ, तज्ज्ञ आणि संविधान विशेषज्ञ म्हणुन ओळखले जाते. देशात किंवा कोणत्याही राज्यात जेव्हा संविधानावर आधारि [...]
सत्ता स्थापनेचा खेळ !
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर असले, तरी त्याचे भवितव्य लांबणीवर पडले आहे. विशेष म्हणजे ठाकरे सरकार आणि शिंदे गटाला देखील कायद्याची लढाई लढावी [...]
