Category: संपादकीय
श्रीलंकेतील अराजकता
निसर्ग सौंदर्याने नटलेला श्रीलंका आज अराजकतेच्या खाईत लोटला गेला आहे. आजमितीस श्रीलंकेत अन्नधान्याची प्रचंड टंचाई, राक्षसी पातळीवर पोहचलेली महागाई, ज [...]
राष्ट्रपती पदासाठी मुर्मू यांचा विजय निश्चित !
देशाच्या १५ व्या राष्ट्रपतीची निवड करण्यासाठी आज होणारे मतदान आणि २१ तारखेला होणारी घोषणा भारताला नव्या राष्ट्रपतीची ओळख करून देईल. राष्ट्रपती पदासाठ [...]
आंदोलन बंदी ही तर, मुस्कटदाबी
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मात्र संसदेचे अधिवेशन सुरु होण्याआधीच गाजतांना दिसून येत आहे. असंसदीय शब्दांच्या यादीवरून रणकंदन सुरु अ [...]
न्यायालयीन वेळा आणि काही प्रश्न
आज देशभरात तब्बल 4 कोटी 18 लाखांपेक्षा अधिक केसेस पेडिंग आहेत. त्याचबरोबर न्यायव्यवस्थेत हजारो न्यायमूर्तींची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक खटल्यांचा [...]
अन्यथा, जगाचा श्रीलंका होईल !
नुसा दुवा या इंडोनेशियातील बाली बेटावरील शहरांमध्ये जी-२० राष्ट्रांच्या बैठकीत जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी तीन अडथळे असल्याचे निष्कर्ष [...]
चिंताजनक वित्तीय तूट !
भारताच्या अर्थव्यवस्थेत चालू तिमाहीची आकडेवारी अतिशय चिंताजनक आली असून देशाच्या वित्तीय विभागाला यामुळे अधिक चिंतीत व्हावे लागले आहे. नुकत्याच संपलेल [...]
शेतकर्यांना अतिवृष्टीचा फटका
निसर्गाचा लहरीपणामुळे कधी अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ तर कधी पावसाअभावी कोरडा दुष्काळ शेतकर्यांच्या पाचवीलाच पुजला आहे. तापमान वाढीमुळे सातत्याने निसर [...]
सर्वसामान्यांना दिलासा !
सरकार कोणतेही असो, त्यातून निर्णय लवकरात लवकर घ्यावेत, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा असते. त्यामुळे शक्यतो सरकार एका पक्षाचे असले, तर त्यांना आपला अजे [...]
शब्द बंदी तरीही खडाजंगी !
भारताच्या संसदीय इतिहासात प्रथमच भाषेतील शब्द बंदी आणली जात असल्याची माहिती, आता समोर आली आहे. भाषा ही काय ताकद असणारी बाब आहे, हे यावरून स्पष्ट ह [...]
शिवसेनेचे गोंधळलेले राजकारण
शिवेसेनेचे अलीकडचे राजकारण भांबावलेले राजकारण दिसून येत आहे. गोंधळलेल्या स्थितीत घेतलेले निर्णय पक्षाच्या पुढील राजकारणांवर प्रभाव पाडत असतात. महाविक [...]
