Category: संपादकीय
कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीलं ?
सध्या देशभरात सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय वातावरण खराब झालेले आहे. थंडीच्या लाटेने व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्वांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे. य [...]
आण्णा हजारे जागे झाले !
किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्यानंतर राज्यात सर्वत्र वाद उभा राहिला आहे. या वादात आता उपोषण सम्राट आणि गेली सात वर्ष [...]
मोदी ‘खालचा’ अंधार
करोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने आणि दिल्लीतील ‘आम आदमी पक्षा’च्या सरकारने मजुरांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. [...]
संसदीय लोकशाही गांभीर्याने चालवा !
गेल्या दोन दिवसांपासून संसद हा जणू लहान मुलांच्या खेळातील आरोप-प्रत्यारोपाचा अड्डा बनला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लहान मुलांच्या भा [...]
संघाचे हिंदूत्व पराभूत, तर बहुजनवाद राजकीय सौदेबाजीत बंदिस्त !
मोहन भागवत हे आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्यावर गांगरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. धर्म संसदेत केले गेलेले वक्तव्यं ही आरएसएस ची भूमिका नाही वा ते आमचे ह [...]
राजकारणाचे गुन्हेगारीकरण कसे रोखणार ?
लोकशाही संपन्न अशा भारत देशात राजकारणातील गुन्हेगारी मोठया प्रमाणावर वाढली आहे. साम, दाम अशा सर्वच नीती-अनीतीचा वापर करून, राजकारणात आपले स्थान अबाधि [...]
‘हिंदू खतरे में’चा आलाप कुणाचा, का?
1947 साली स्वातंत्र्य मिळाले आणि इतिहासात कधी नव्हे असा भारत नावाचा देश प्रथमच उदयाला आला. स्वतंत्र भारताचे संविधान स्वातंत्र्यानंतर सव्वा दोन वर्षां [...]
मराठी भाषेविषयी केंद्राची अनास्था
नाणेघाटातील ब्राम्ही लिपीतील सुमारे 2 हजार 220 वर्षांपूर्वीच्या शिलालेखातील महारठ्ठीनो हा उल्लेख विनपिटक, दीपवंश, महावंश या ग्रंथातील महाराष्ट्राचे उ [...]
पैसा, प्रसिध्दी, प्रतिष्ठा याभोवती घिरट्या घालणारे प्रवचनकार !
मध्ययुगीन काळातील संत चळवळ ही महाराष्ट्रात इतकी खोलवर रूजली आहे. बौध्द भिक्खु संघानंतर जर या देशात सर्व भेद तोडून एकत्रित येणारी कुठली चळवळ असेल तर [...]
मुंबई पालिकेचा आश्वासनांचा अर्थसंकल्प
आशिया खंडातील सर्वात मोठी महानगर पालिका आहे ती मुंबई. आपल्या देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी नुकताच जाहीर केला. त्या पाठोपाठ मुंबई महानगर पा [...]
