Category: संपादकीय
ओंद्रिया आरासू!
'ओंद्रिया आरासू', या शब्दाला वाचताच सर्वप्रथम आपण गोंधळात पडला असाल. खरंय, कारण तुम्ही कधी हा शब्दच ऐकला नाही. परंतु, याच शब्दाने तामिळनाडूचे डीएम [...]
मराठी फलकांचा मुद्दा ऐरणीवर
मराठी ही फक्त भाषा नसून जीवन पद्धती झाली आहे. या भाषेला एक अमुल्य वारसा आहे. मात्र मराठी भाषेचे आणि मराठी भाषेचे अवमूल्यन करण्याचा विडाच काहींनी उचलल [...]
नुपूर शर्मा आणि देशातील बुद्धिजीवी !
नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्याच्या निकालाविरोधात देशातील १५ सेवानिवृत्त न्यायाधीश, ७७ आयएस ऑफिसर आणि २५ सैन्य अधिकाऱ्यांनी भारता [...]
नवे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल !
अपेक्षेप्रमाणेच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने १६४ एवढ्या मतांनी बहुमत प्राप्त केले, तर विरोधात केवळ ९९ मते पडली. काल १६४ विर [...]
सत्ता संघर्षात व्हीपचा मुद्दा
राज्यातील सत्ता नाटय संपुष्टात आले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाठोपाठ आता विधानसभा अध्यक्षांची देखील निवड झालेली आहे. मात्र यावेळी नवाच मुद्दा समोर [...]
जयंत पाटीलांचा जातीय अभिनिवेश, आणि…
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन राज्यपाल यांनी बोलावले ज्यात आज पहिल्या दिवशी सभागृहाच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. सोमवारी याच [...]
आतातरी आरक्षणाचा प्रश्न सुटेल का ?
राज्यात सत्ताबदल झाला असून, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. शिवाय या सरकारमध्ये भाजप देखील सहभागी असून, केंद्रात देखील भाजप असल्यामुळे, राज्यातील [...]
स्वपक्षीय राजकारण : अंतर्विरोध आणि स्पर्धा!
महाविकास आघाडी सरकार जाऊन आज चार दिवस तर, नवे सरकार स्थापन होऊन तीन दिवस पूर्ण होत असताना काही संवैधानिक बाबींची पूर्तता करावयाची असताना, मात्र, [...]
राजकारणातील उलटफेर
राजकारणाच्या पटावर, कोण कुणाला मात देईल, सांगता येत नाही. कुणाचे नशीब कधी फळफळेल, सांगता येत नाही. यातून बेभरवश्याचे राजकारणाचे दिसून येते. राज्य सरक [...]
यशस्वी बंडात फडणवीसांची चतुरस्त्रता !
राजकारण हे अनिश्चिततेचे भांडार असते. तरीही कोणत्या क्षणाला काय घडेल याचे पूर्वानुमान राजकारणातही बांधले जातात. सध्या महाराष्ट्राचे राजकारण हे अनिश्चि [...]
