Category: संपादकीय
क्रीडाक्षेत्रासाठी सुवर्णकाळ…
जगात सर्वाधिक लोकसंख्या असणार्या देशांमध्ये भारत दुसर्या क्रमाकांवर आहे. भारताची लोकसंख्या 131 कोटीच्या पुढे असून देखील भारताला पदक मिळत नाही, अशी [...]
महिलांची श्रम सुसह्यता हाच उज्वला’चा हेतू!
केंद्र सरकारच्या सामान्य जनतेसाठी थेट लाभाच्या योजना बऱ्याच आहेत. त्यात सर्वात गाजलेली योजना म्हणजे पंतप्रधान उज्वला योजना. या योजनेंतर्गत देशातील [...]
“ईडी”चा फास
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा विरोधकांकडून सातत्याने आरोप होत असला तरी, इंदिरा गांधींच्या काळात देखील सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा आ [...]
सामाजिक अस्थिरतेतून जागतिक मंदी !
जागतिक व्यापार संघटनेचा वार्षिक अहवालात आगामी काळात आर्थिक क्षेत्रात मंदीची लाट येण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. या अहवालात एकूण २८ प्रकारच्या चिंत [...]
श्रावणी मासी, हर्ष मानसी…
नुकताच श्रावण महिना सुरु झाला असून, या महिन्यातील आज पहिला सोमवार. या श्रावण महिन्याचे वैशिष्टयच वेगळे आहे. हवा-हवासा वाटणारा हा महिना. या श्रावण महि [...]
ऍड. बाळासाहेब, योग्यच म्हणाले!
ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात उठणाऱ्या मराठी माणसाच्या अपमानाच्या संदर्भात आपली एक स्वतंत्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्य [...]
पक्षांतर व पक्षप्रवेशाच्या घावूक बाजारात फुले-आंबेडकरी चळवळ!
माझ्या कालच्या लेखावर प्रतिक्रिया देतांना एक कार्यकर्ता कमेंट पोस्ट करतांना म्हणतो की, पुरोगामी चळवळीतील लोक प्रस्थापित पक्षात जातांना ‘सत्ताधारी जमा [...]
राज्यपालांचा मराठीद्वेष
स्वतंत्र भारताच्या इतिहासात महाराष्ट्राला जितके राज्यपाल लाभले, त्यामध्ये सर्वाधिक वादग्रस्त राज्यपाल म्हणून इतिहास भगतसिंग कोश्यारी यांची नोंद घेईल. [...]
मुंबई – महाराष्ट्राचे आर्थिक शोषक !
महाराष्ट्र हे राज्य देशात कायम प्रगती पथावर राहिले आहे. समृध्द समतावादी विचार, त्यातून सर्व प्रकारचे भेदमुक्त जीवन महाराष्ट्रातच अनुभवायला मिळते. त्य [...]
मंत्रिमंडळाचा विस्ताराचा पेच
राज्यात सत्तांतर होऊन तब्बल 1 महिन्याचा कालावधी उलटला असतांना देखील राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत [...]
