Category: संपादकीय
युद्धविरामानंतरही तोडगा नाहीच ?
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव हा नवाच नाही; परंतु अलीकडील घडामोडींनी या संघर्षाला एक वेगळीच वळण दिले आहे. दोन आठवड्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या य [...]
भारताचा असामान्य अभियंता ‘भारतरत्न’ ठरावा !
जागतिकीकरणाच्या काळात विकासाच्या दिशाच बदलून टाकणारे अनेक क्षेत्रांमध्ये पायाभूत उभारणी हे क्षेत्र प्रमुख ठरले आहे. क [...]
उष्णतेचा कहर आणि अवकाळीचा प्रहार
महाराष्ट्र सध्या दोन टोकांच्या हवामानाचा अनुभव घेत आहे. एका बाजूला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान 40 ते 45 अंशांच्या पुढे गेले आह [...]
जागतिकीकरणाच्या मूर्त स्वरूपाच्या शिल्पकाराची देशाने दखल घ्यावी !
साधारणपणे ऐंशीच्या दशकात जग हे जागतिकीकरणाच्या लाटेत ओढले गेले. जगाच्या दिपवून टाकणाऱ्या विकासाच्या दिशेने आणि दृष्टीने जगाच [...]
होर्मुझची पुन्हा नाकेबंदी !
जागतिक राजकारणातील तणावाच्या रेषा कधी कधी अशा ठिकाणी जाऊन भिडतात, जिथे त्याचे परिणाम केवळ दोन-तीन देशांपुरते मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण जगाच [...]
महिलांच्या नावावर परिसीमन चा पर
महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन विधेयकाचाआ संसदेतील पराभव पाहता या संपूर्ण घडामोडीकडे एक अत्यंत महत्त्वाचा घटनाक्रम म्हणून पहावं ला [...]
जागतिक अशांततेचा काळ शास्त्रज्ञांच्या जीवावर
गेल्या पाच वर्षात कोणता ना कोणता देश स्वत:च्या देशाच्या हितासाठी जगामधील शांतता भंग करत असल्याचे पहावयास मिळत आहे. जागतिक महामारीच्या काळात चीनने [...]
आरक्षणामुळे महिला सुरक्षित होणार का?
महिलांना देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या हेतूने निवडणूक प्रक्रियेदरम्यान आरक्षण मिळावे. तसेच जास्तीत-जास्त महिला राजकारणात सक्र [...]
पडद्याआडचे परिसीमन संसदेत पराभूत !
बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक, ज्याला 'संविधान (एकशे एकतीसवी सुधारणा) विधेयक २०२६' म्हटले जाते, ते शुक्रवारी लोकसभेत ५४ मतांनी नामंजूर झाले. उपस् [...]
मला समजलेले डॉ. बाबासाहेब आंंबेडकर !
दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आमच्या आयुष्यात एक वेगळाच आनंद सुरू व्हायचा. सुट्ट्या म्हणजे आजोळ, मोकळेपणा, प्रेम आणि संस्कार य [...]
