Category: संपादकीय

एफडीए चा अहवाल वास्तव की दिशाभूल करणारा ?
मुंबईतील पायधुनी येथे डेकाडिया कुटुंबातील चार जणांचा कलिंगड खाल्ल्याने विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचे आपण सर्वांना माहीत आहेच. [...]
विकसित महाराष्ट्राकडे वाटचाल !
महाराष्ट्र दिन हा केवळ राज्य स्थापनेचा स्मरणदिन नाही; तो आत्मपरीक्षणाचा, नव्या दिशादर्शक विचारांचा आणि पुढील वाटचालीचा संकल्प करण्याचा दिवस आहे. [...]
मिसिंग नव्हे कनेक्टींग!
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' काल १ मे पासून सुरू होत झाल्याने राज्यातील या दोन प्रमुख शहरांमधील प्रवास अधिक जलद आणि [...]
वंगभूमीत सत्ताबदल होईल का?
पश्चिम बंगालच्या राजकारणाने नेहमीच देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील विचारप्रवाहांपासून ते डाव्या आघाडीच्या दीर्घ सत्ताकाळाप [...]
न्यायालय लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देतेय ?
मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार तिसरे अपत्य आता कायदेशीर बाब ठरणार. आधीच डिलिमिटेशन चा मुद्दा जो सिमीत अपत्यां [...]
भाजपकडून निष्ठावंतांना संधी!
महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषदेच्या निवडणुका बहुधा पडद्यामागील रणनीती, संघटनशक्ती आणि सत्ता-संतुलनाचे सूचक मानल्या जातात. यंदाही त्याला अप [...]
अन्न आणि औषध प्रशासन सुस्त आहे का ?
मुंबईसारख्या महानगरात घडलेली पायधुनी येथील घटना केवळ एका कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूची कथा नाही, तर ती आपल्या अन्नसाखळीतील गंभीर बिघाडाचा [...]
विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?
विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारी अजर्र् दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी उरला असतांनाही देखील अजूनही कुणाला संध [...]
बागेश्वर धामातील गवई!
बागेश्वर धामच्या तथाकथित चमत्कारांच्या छायेत जाऊन दर्शन घेणे हा केवळ वैयक्तिक श्रद्धेचा विषय नाही; विशेषतः जेव्हा ते पाऊल टाक [...]
निसर्गाचा इशारा की मानवी चूक?
राज्यात सध्या अनुभवास येत असलेली उष्णतेची तीव्र लाट ही केवळ ऋतूमानातील साधी बदलाची बाब राहिलेली नाही; ती आता एक गंभीर पर्यावरणीय आणि सार्वजनिक आर [...]
