Category: संपादकीय
“४९८ अ”वर पुनर्विचार करण्याची शिफारस!
पतीकडून होणाऱ्या छळ आणि क्रौर्याशी संबंधित भारतीय दंड संहिता कलम ४९८अ अन्वये दाखल खटल्यांत न्यायालयाबाहेर दोन्ही पक्षांनी समन्वय घडवावा, असा विचार कर [...]
सोसायटयांचं रुपडं पालटणार
भारतासारख्या कृषीप्रधान व्यवस्थेत सेवा सोसायटया या ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सेवा सोसायटयांच्या माध्यमातून शेतकर्यांना करण्यात येणारा [...]
जागतिक मंदीची चाहूल !
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालात २०२२ मध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज ६.८ टक्क्यांपर्यंत कमी असेल असा अंदाज व्यक्त [...]
रशिया-युक्रेनच्या युद्धाचा पुन्हा भडका
युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांचा संघर्षाचा भडका फेबु्रवारी महिन्यापासून उडाला. रशियाने आपले सैन्य युक्रेनमध्ये घुसवत संपूर्ण युक्रेन देश ताब्यात घ [...]
वडिलांप्रमाणेच सरन्यायाधीश बनणारे न्या. चंद्रचूड दुसरे!
भारताचे पहिले सरन्यायाधीश हिरालाल कानिया यांच्यानंतर त्यांचे पुत्र मधुकर कानिया देशाचे तेविसावे सरन्यायाधीश बनले होते. आता इतिहासात दुसऱ्यांदा सोळावे [...]
समाजवादी चळवळीचा आधारस्तंभ
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना, उत्तरप्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेला एक तरूण राजकारणात प्रवेश करतो. नुसता राजकारणात प्रवेशच करत नाही [...]
मुलायमसिंह यादव : सामाजिक चळवळीतून राजकीय सत्ता!
भारतीय राजकारणात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे मुलायमसिंह यादव यांचा राजकीय उदय ६० च्या दशकातच राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी [...]
हिंदूत्वाची ताकद तुम्ही गोठवली ; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका
मुंबई/प्रतिनिधी :शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर त्याचे पडसाद उमटतांना दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी कार्य [...]
चिन्ह गोठवले, पुढे काय… ?
महाराष्ट्र राज्यात गेल्या चार महिन्यापासून सुुरु असलेल्या राजकीय घडामोडीने काही ठिकाणी मतदारांमध्ये असमाधानाचे वातावरण आहे. तसेच काही ठिकाणी ज्यांनी [...]
समतेच्या वाटेवर..!
सलग दुसऱ्यांदा डिएमके पक्षाचे प्रमुख म्हणून निवडून आल्यानंतर तामिळनाडू चे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांन ठामपणे सांगितले की, त्यांचे सरकार अध्यात्मवाद [...]
