Category: संपादकीय
हवामान बदलाचे वाढते धोके
हवामान बदलामुळे गेल्या 8-10 महिन्यात अनेक आपत्तीचा सामना संपूर्ण जगाला करावा लागल्याचे दिसून येत आहे. मार्च-एप्रिल महिला शतकातील सर्वाधिक तापमान [...]
भारत २०२३ मध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा देश! 
जगाने मंगळवारी म्हणजे १५ नोव्हेंबर २०२२ आपल्या ८ अब्ज लोकसंख्येचा आकडा गाठला आहे. मानवी समाजात ही बाब एक उल्लेखनीय मैलाचा दगड ठरला आहे. त्याचप्र [...]
लोकसंख्येचा विस्फोट
लोकसंख्या वाढ ही एका देशाची समस्या नसून, संपूर्ण जगातील विविध देशात लोकसंख्येने मोठा आकडा ओलांडला आहे. लोकसंख्या वाढत असतांना संसाधनांमध्ये वाढ ह [...]
नलिनीची मुक्तता आणि परिणाम! 
राजीव गांधी हत्याकांडातील गुन्हेगार नलिनी यांची तुरुंगातून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुटका करण्यात आली. मात्र, या प्रकरणातून देशात आता नव [...]
माजी सरन्यायाधीशांचा बाणेदारपणा
सेवानिवृत्तीनंतर पुढील आयुष्य कसे जगायचे, कोणत्या क्षेत्रात प्रवेश करायचा, याचे आराखडे सेवा सुुरु असतांनाच केले जातात. त्यासाठी पायाभरणी केली जा [...]
कुंकवाचा टिळा आणि स्त्री हक्क!
ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ही अतिशय जोरात होती. या चळवळीने स्त्रियांच्या अस्मितेला सर्वांकष रूप देत महाराष्ट्र मध्ये प्रबोधन [...]
गुजरातमधील राजकीय रणधुमाळी
गुजरात राज्य गेल्या अडीच दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँगे्रसचे भाजपच्या तोंडी फेस आणला होता. मात्र थोडया [...]
मनरेगा पुन्हा शिफारशीत!
भारत सरकारची दीर्घकालीन चालत आलेली रोजगार हमी योजना गेल्या काही वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने ओळखली जाते. ही [...]
कॅगच्या अहवालातून होणार ठाकरे गटाची कोंडी ?
सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, स्वप्नांची मायानगरी, देशाची आर्थिक राजधानी, भारतातल्या बड्या उद्योगांचे हब, देशातील सर्वाधिक करदात्यांचे शहर, देशाला सर् [...]
मोरबीची दुर्घटना : मानवी जीवन मूल्ये पायदळी !
कालच दक्षिण कोरियातील सेऊल मधील दुर्घटनेवर लिहीलेल्या सदराची शाई वाळत नाही, तोच आज गुजरात च्या मच्छू नदीवरील मोरबी हा पर्यटकांचे आकर्षण [...]
