Category: संपादकीय
महामोर्चा आणि पोलिस प्रशासन ! 
मुंबईत महाविकास आघाडीचा मोर्चा ठरल्याप्रमाणेच पार पडला. पोलीस प्रशासनाने एक दिवस आधीच या मोर्चाला परवानगी दिली होती. परंतु, या मोर्चाच्या काळातच [...]
न्यायपालिका – सरकार संघर्ष वाढणार
नुकतेच उपराष्ट्रपती आणि कायदामंत्री यांनी न्यायपालिकेतील न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांवरून केलेले वक्तव्य ताजे असतांनाच, न्यायपालिका आणि संसद असा [...]
मुंबईतील महामोर्चा !
महापुरुषांच्या बदनामी प्रकरणाच्या विरोधात, त्याचप्रमाणे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि शिंदे- भाजपा सरकारच्या एकूणच धोरणा विरोधात महाविकास आघाडी [...]
साहित्यिकांचा रोष आणि पुरस्कार वापसी
महाराष्ट्र नावाचे राज्य एक आगळंवेगळं रसायन आहे. या राज्यात जशा सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि वैचारिक पंरपरा आहेत, त्याचप्रकारे महाराष्ट्रात साह [...]
माहीतीचा कायदा दुर्लक्षित होतोय ! 
५ डिसेंबर २०२२ पर्यंत केंद्रीय माहिती आयोगाकडे 22,000 हून अधिक द्वितीय अपील आणि तक्रारी प्रलंबित आहेत, अशी माहिती गुरुवारी राज्यसभेत देण्यात आली. [...]
चीनचा घुसखोरीचा डाव
भारताचे शेजारी राष्ट्र म्हणून नेहमीच पाकिस्तान आणि चीन या दोन देशांचा उल्लेख करण्यात येतो. त्यामागचे कारण म्हणजे दोन्ही देश विश्वासार्ह नसल्याचे [...]
नितीश कुमार यांची आक्रमक रणनीती ! 
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे गेल्या काही दिवसांपासून शांत असल्याचे जाणवत असतानाच, आज अचानक त्यांनी बिहारच्या एका वैद्यकीय महाविद्यालय कम रु [...]
विकासाचा विरोधाभास
राज्यात काल नागपूर-शिर्डी या 520 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. तर दुसर [...]
पुन्हा नोटबंदी अशक्यच ! 
राज्यसभेचे खासदार सुशीलकुमार मोदी यांनी सभागृहात शून्य प्रहरात दोन हजार रुपयांच्या नोटेवर बंदी आणण्याची मागणी केली. सुशील कुमार मोदी यांनी ही माग [...]
शाईफेक आणि पोलिसांचे निलंबन
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकार सध्या आपल्याच मंत्रिमंडळा [...]
