Category: संपादकीय
हकनाक बळी !
गुजरात राज्यात काल झालेल्या दुर्घटनेत तब्बल 150 अधिक जणांना हकनाक आपला जीव गमवावा लागला. प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो. मात्र सरकारी यंत्रणेवर आणि [...]
सेऊल दुर्घटनेचा बोध!
मोकळा श्वास घेण्यासाठी उत्सव साजरा करणारे दक्षिण कोरियातील सेऊल येथील लाखोंच्या गर्दीतील दीडशे तरुणांनी केवळ ऑक्सिजन अभावी आपले प्राण गमावल्याच [...]
चलनप्रतिमाचे राजकारण
निवडणुका जवळ आल्या की आश्वासनांचा पाऊस पडतो. पण ज्यावेळी आश्वासनांवर निवडणूक जिंकता येत नाही, अशी खात्री पटते, तेव्हा धार्मिक मुद्दे पुढे केले जाता [...]
तर, समान नागरी कायद्याचा बडगा येणार!
गुजरात निवडणुकीचा प्रश्न तोंडावर आला असतानाच आता जवळपास सर्वच पक्षांकडून वेगळ्या पद्धतीने विधाने होत आहेत. आम आदमी पक्षाने तर काही दिवसांपूर्वीच नोटा [...]
त्रिकोणी प्रदेशातील राजकीय रस्सीखेच !
राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात आदिवासी बहुल वस्ती असल्याने या प्रदेशात भाजप आणि काँग्रेस यांनी अहमहमिका करण्यासाठी क [...]
डिजिटल बँका आणि काही प्रश्न ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या 75 बँकांचे 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे आज लोकार्पण झाले. देशातील तळागाळा [...]
अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट?
अंधेरी पोटनिवडणुकीतील निवडणूक कदाचित दोन आघाड्यांमध्ये होण्याची किंवा चुरशीची शक्यता होती, ती आता कालांतराने मावळत चालली, असे दिसत आहे. मुळातच श [...]
युध्द आणि प्रेमासारखं राजकारणातही सारे काही क्षम्य ?
प्रेम आणि युध्दात सारे काही क्षम्य असते, अशी एक अंगवळणी पडलेली म्हण आहे. आता या दोघांच्याही जोडीला राजकारणही जोडले जायला हरकत नाही! अलीकडच्या क [...]
राजकीय सामना कोण जिंकणार ?
राज्यात सत्तांतर नाटयानंतर अनेक गोष्टीमध्ये रंगत आणि संभ्रम दोन्ही वाढतांना दिसून येत आहे. सत्तांतरानंतर भाजपने धक्का देत एकनाथ शिंदे यांना मुख्य [...]
शेतकर्यांचा जीव टांगणीला
राज्यात ऑक्टोबर महिन्याचा मध्यावधी सुरु असून, या महिन्यात ऑक्टोबर हिट सर्वसामान्यांना अपेक्षित असते. त्यानंतर सुरु होतो, हिवाळा. दिवाळी म्हटले की ती, [...]
