Category: संपादकीय
झोपाळू सरकारचा ’ओव्हरटाईम’
महाराष्ट्र राज्यात काही महिन्यांपूर्वी राजकीय भूकंप घडवून आणण्यात आला. यामध्ये धक्कादायक घटना घडवून आणण्यात आल्या. महाविकास आघाडीचे सरकार जावून म [...]
मराठा समाजाला सोबत घेणं, ही मोदींची गरज नाही ! 
नुकत्याच भारतातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात उत्तरपूर्वेचे मिझोरम सोडले, तर, उत्तर, दक्षिण भारतातील एकूण चार राज्यांपैकी, [...]
ई-लर्निंग लोककल्याणविरोधी ! 
सध्याचा काळ आणि या काळात वापरत असलेले शब्द, या दोन्ही गोष्टी अतिशय विपरीत अशा होऊ लागल्या आहेत. असं वाटतं की, कोणीही जेव्हा बोलायला लागतं, [...]
वायूप्रदूषण चिंताजनक
अलीकडच्या काही महिन्यांपासून भारतात वाढणारे प्रदूषण चिंताजनक आहे. वायूप्रदूषण वाढण्यात हवामानाचा खूपच प्रभाव असतो. जमिनीवरील तापमान, हवेतील तापमा [...]
वेगळा आणि विरळा अभिवादक! 
महाराष्ट्र हे राज्य आजही फुले-शाहू-आंबेडकरांची भूमी म्हणून ओळखली जाते. या महाराष्ट्राला घडवणाऱ्या तीन महामानवांपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आ [...]
काँगे्रसची दिशा आणि दशा !
भारतीय राष्ट्रीय काँगे्रसची स्थापनाच मुळात 1885 मध्ये झाली होती. आज हा पक्ष तब्बल 138 वर्षांचा राष्ट्रीय पक्ष आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानं [...]
ओबीसींच्या आरक्षणासह महापालिका निवडणूका घोषित करा ! 
परवा चार राज्यांच्या आणि काल मिझोरमच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यातील तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची पूर्ण बहुमताची सत्ता आली. काँग् [...]
अनपेक्षित निकाल, पण इंडिया आघाडीला फायद्याचा!
देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यानुसार राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भारती [...]
राज्यपालांसाठी मार्गदर्शक सूचनांची चाचपणी
प्रजासत्ताक भारतापासून ते आजपर्यंत राज्यपाल पद नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. खरंतर भारतीय संविधानामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीप्रमाणेच राज्यपाल पदा [...]
सामाजिक न्यायाचा ऱ्हासाचा पुन्हा प्रारंभ ? 
कोणतीही राजकीय सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी राबवली पाहिजे, हे भारतीय संविधानाला अभिप्रेत आहे! प्रत्यक्षात मात्र राजकारणात आलेले व्यक्तिमत्व, रा [...]
