Category: अग्रलेख
धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर
कुर्ल्यातील नाईकनगरमध्ये इमारत कोसळून हक-नाक 19 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर राज्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे [...]
सत्ता स्थापनेचा खेळ !
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर असले, तरी त्याचे भवितव्य लांबणीवर पडले आहे. विशेष म्हणजे ठाकरे सरकार आणि शिंदे गटाला देखील कायद्याची लढाई लढावी [...]
लोकशाहीसमोरील आव्हाने…
भारतीय लोकशाही 72 वर्षांची झाली असली, तरी ती प्रगल्भ झाली का, हा प्रश्न पडतोच. लोकशाही आपल्याला फुकट मिळाली असल्यामुळे आपल्याला लोकशाहीचा खरा अर्थ अ [...]
विदेशी गुंतवणूकीचे तकलादू धोरण
भारताने नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर विदेशी गुंतवणूकीचे वारे वाहायला लागले. प्रत्यक्षात विदेशी गुंतवणुकीतून देशातील नागरिकांना रोजगार प्राप्त होत [...]
राजकीय मुखवटे
राजकारणारच्या रंगमंचावर विविध पक्ष, संघटना आणि व्यक्ती रोज विविध मुखवटे घेऊन वावरत असतात. त्या मुखवटयामागे रोज वेगवेगळी भूमिका असते. या राजकारणाच्या [...]
बंडखोरांना फूस कुणाची ?
राज्यात 2019 ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर दोन वेळेस बंडखोरीचा प्रयत्न झाल्यानंतर मोठया प्रमाणात हायहोल्टेज ड्रामा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. देवे [...]
शिवसेना नेमकी कुणाची ?
राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर असतांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकत [...]
शिवसेनेची झालेली वाताहत
शिवसेनेला बंडाळी नवी नसली, तरी एकनाथ शिंदे यांची ही बंडाळी शिवसेनेला धडकी भरवणारी, मातोश्रीला हादरवून टाकणारी आहे. राज्यात सत्ताबदल होईल का, मुख्यमंत [...]
शिवसेनेतील भूकंप सत्ता वाचवणार का ?
राज्यात विधानपरिषदेच्या 10 जागासाठी मतदान झाल्यानंतर रंगलेले नाटय आणि त्यानंतर हाती आलेल्या निकालात शिवसेनेने आपल्या दोन्ही जागा जिंकल्या असल्या तरी [...]
कोरोना आणि विद्यार्थी गळती
कोरोनाच्या धुमाकूळीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर प्रथमच शाळांना सुरूवात झाल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले. शाळेत जाण्याचा विद्यार्थ्यांचा उत्साह, त्यांन [...]
