Category: अग्रलेख
समान नागरी कायद्याच्या दिशेने पण..!
महाराष्ट्र सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा देशातील सर्वात संवेदनशील आण [...]
ऑपरेशन टायगरचा गेम फिरणार ?
राज्यात राजकारणात ऑपरेशन टायगर चांगलेच चर्चेत असतांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट न केल्यामुळे ऑपरेशन टागयरचा गेम पा [...]
पावसाळी अधिवेशनावर निराशेचे ढग
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक किचकट पध्दतीने राजकारण केल्याचे पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. राजकारणात कोणीच [...]
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !
महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसते, तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा असते. [...]
भोकर येथे ठाकरे शिवसेनेचे ‘जोडे मारो’ आंदोलन; गद्दार खासदारांविरोधातबी संतापाचा उद्रेक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार शिंदे गटात गेल्याच्या निषेधार्थ भोकर येथे शिवसैनिकांनी शनिवारी तीव्र आंदोलन छेडले. ‘जोडे मारो’ [...]
परीक्षा नीट घेण्याचे आव्हान
वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणार्या लाखो विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट ही केवळ एक परीक्षा नसून त्यांच्या आयुष्याच [...]
सत्तेच्या मोहापायी तत्त्वांचा बळी !
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँगे्रस सत्तेवर होती. मात्र 1978 ते 1980 चा जनता दलाचा आणि मधले काही प्रयोग तसेच अटलबिहारी वाजपेयी यांचा कालखंड वगळ [...]
शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज!
भारतीय शिक्षण व्यवस्थेचा एकेकाळी जगभरात डंका होता. तक्षशिला, नालंदासारखी विद्यापीठे या देशामध्ये होती. जगातील अनेक विद्वान शिक्षक, विद्यार्थी या [...]
ठाकरेंच्या सेनेत पुन्हा फूट ?
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँगे्रसच्या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात देखील ठाकरे गटामध्ये उभी फूट पडतांना दिसून येत आहे. [...]
युद्धाकडून संवादाकडे; नव्या पर्वाची चाहूल!
मंगळवेढा : मध्यपूर्वेतील अस्थिरता, युद्धाची धग आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे पडणारे परिणाम यांची चर्चा गेल्या काही दशकांपासून सातत्याने होत आ [...]
