Category: राजकारण

देशात पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात विकसित होणार; विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवणार
मुंबई : पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासह जलव्यवस्थापन करण्यासाठी आता जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर 'पाण्याचा सातबारा' देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात [...]

कॉकरोच जनता पार्टीवर तातडीची सुनावणी नाकारली; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, सीबीआय चौकशीची होती मागणी
नवी दिल्ली : सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' प्रकरणातील दाखल याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार [...]

आर्थिक संकट बाह्य स्वरूपाचे कसे असू शकेल? अंतर्गत व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष की धोरणात्मक अपयश?
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतासमोरील आर्थिक आव्हाने मुख्यतः बाह्य स्वरूपाची असल्याचे सांगितले. सोने, इंधन, खते यांसारख् [...]

धुळ्यात गोतस्करीच्या संशयावरून राडा गाडीची तोडफोड दोघांना मारहाण; आमदाराच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला
https://www.youtube.com/watch?v=JxeaGSi5-AQ
धुळ्यात गोतस्करीच्या (गोवंश तस्करी) संशयावरून संतप्त जमावाने एका चारचाकी वाहनाची तोडफोड करत दोघा [...]

अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ; पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संगमनेर : अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक), संगमनेर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी डिप्लोमा प्रथम [...]
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार आशुतोष काळेंकडून जोरदार स्वागत
कोपरगाव : देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, कोपरगाव मतदारसंघाच [...]
दक्षिण काशी पुणतांबाच्या विकासाला गती देणार; तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार – सभापती प्रा. राम शिंदे
कोपरगाव : पुणतांबा या पौराणिक महत्त्व असलेल्या गावाला 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. या तीर्थक्षेत्रास "ब" दर्जा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत् [...]
ओव्हरलोडिंग वाहनांवर होणार कडक कारवाई; परिवहन विभागाच्या हालचाली, आमदार आशुतोष काळेंच्या सूचनांची दखल
कोपरगाव : मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांवरून क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत अ [...]
नामांतर नव्हे, विकासाची गरज ओळखा! जामखेड तालुक्याच्या नामांतराच्या मागणीनंतर नागरिकांचा सूर
जामखेड : सध्या शहरे, गावे आणि विविध संस्थांच्या नामांतराचा विषय देशभर चर्चेत आहे. अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण झाल्यानंतर आता जामखेड तालुक् [...]
‘गणेश’ला विखे कारखान्याचा अडथळा सुरूच; न्यायालयीन व आर्थिक दबावाचा सुधीर लहारेंचा गंभीर आरोप
कोपरगाव : श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजात प्रवरा अर्थात विखे कारखान्याकडून सातत्याने अडथळे निर्माण केले जात असून, न्यायालयीन तसेच आर [...]
