Category: राजकारण
अनामत रक्कम न भरलेल्या 51 ठेकेदारांना सांगली मनपा सीईओंची नोटीस
सांगली / प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे जलजीवन मिशनअंतर्गत पाणी योजनांची कामे सुरू आहेत. यातील 51 ठेकेदारांनी निविदा भ [...]
स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिनेता नाना पाटेकर यांच्याकडून अभिवादन
कराड / प्रतिनिधी : कराड येथे युवा महोत्सवात युवकांशी संवाद साधण्यासाठी आलेले सिने अभिनेते व नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी स्व. यशवंतराव चव्हाण [...]
या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे – अतुल लोंढे
अकोला प्रतिनिधी - काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे(Atul Londhe) हे भारत जोडो अभियानाच्या पूर्व तयारीसाठी अकोल्यात आले होते. ऋतुजा लटके ह्या न्य [...]
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार?
औरंगाबाद प्रतिनिधी - मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ‘गरज पडल्यास मी ही [...]
पाटण तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ भातासह सोयाबिनच्या पिकांचे मोठे नुकसान
पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून यामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाटण तालुक [...]
पांचगणी पालिका मुख्याधिकार्यांच्या अंगावर काळा रंग टाकून हल्ला
पाचगणी / वार्ताहर : पांचगणी गिरिस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यावर आज सकाळी बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत असताना बुधवार बा [...]
ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली/प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर शिवसेनेने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात धा [...]
धगधगती मशाल ठाकरे गटाचे नवे चिन्ह; पक्षाचे नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’
नवी दिल्ली/प्रतिनिधी : अंधेरी पोटनिवडणूक तोंडावर आली असतांनाच शिवसेना आणि शिंदे गटात पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह यावरून वाद सुरु आहेत. अखेर सोमवारी उद् [...]
कराड तालुका स्वस्त धान्य दुकानदारांचे लाक्षणिक उपोषण
कराड / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात कोरोना काळात जे मोफत धान्य वाटप केलेल्या कामाचे अद्याप कमिशन मिळाले नाही. तेंव्हा शासनाने ते कमिशन त्वरीत द्य [...]
सातारा जिल्ह्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांचे भविष्य काय?
ढेबेवाडी : राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून शेजारच्या मोठ्या शाळेत समायोजित करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर सुरू आहेत. कारण शाले [...]
