या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे – अतुल लोंढे

Homeताज्या बातम्या

या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे – अतुल लोंढे

उमेदवार ऋतुजा लटके हया 50 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार

अकोला प्रतिनिधी  - काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे(Atul Londhe) हे भारत जोडो अभियानाच्या पूर्व तयारीसाठी अकोल्यात आले होते. ऋतुजा लटके ह्या न्य

मोटारसायकल चोरणारी टोळी गजाआड
श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य जनतेची लूट
अर्धापूर येथील सिग्मा प्रीमिअरलीग क्रिकेट स्पर्धेचे व्दितीय बकक्षीस राजयोग चालेंजर्सने पटकावले

अकोला प्रतिनिधी  – काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे(Atul Londhe) हे भारत जोडो अभियानाच्या पूर्व तयारीसाठी अकोल्यात आले होते. ऋतुजा लटके ह्या न्यायालयात गेल्या म्हणजे सत्तेचा गैरवापर लोकतांत्रिक संस्थांना आपल मटीक बनवायचं आणि या लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम या देशात गेल्या आठवर्ष झाली सुरु आहे. अंधेरीची पोटनिवडणूक ही सध्या राज्यात चर्चेचा विषय असून येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार ऋतुजा लटके हया 50 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ऋतुजा लटके यांचा राजिनामा जो त्यांनी मान्य केला नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयात जावं लागलं असल्याची टीका काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

COMMENTS