Category: महाराष्ट्र

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती
मुंबई : राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा [...]

विदर्भात काँग्रेसचे ६० नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; विधानपरिषद निवडणुकीसाठी आत्तापासूनच तटबंदी सुरू
नागपूर : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होताच विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुती आणि मह [...]
इंधन पुरवठा सुरक्षित ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न; पुरवठा विस्कळीत होईल अशी साठेबाजी टाळा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी शासन युद्धपातळीवर प् [...]

मनीषा हवालदारला सहा दिवसांची सीबीआय कोठडी; नीट पेपरफुटी प्रकरणात कारवाई
पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या 'नीट' (NEET) प्रश्नपत्रिका गळती प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. केंद्रीय अन्वेषण व [...]
भोंदू अशोक खरातला मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई; कोट्यवधींची रोकड, दागिने आणि आलिशान मोटार जप्त
मुंबई : तथाकथित भोंदू अशोक खरात याला अंमलबजावणी संचालनालय अर्थात 'ईडी'ने (ED) यापूर्वीच अटक केली असून, मनी लाँड्रिंग आणि कथित खंडणी प्रकरणात ईडीन [...]
महायुती मजबूत, तरी काँग्रेसचा आक्रमक डाव; विधान परिषद निवडणुकीत रंंगणार राजकीय थरार!
नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकेकाळी काँग् [...]

देशात पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात विकसित होणार; विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवणार
मुंबई : पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासह जलव्यवस्थापन करण्यासाठी आता जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर 'पाण्याचा सातबारा' देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात [...]

NEET परीक्षेच्या धक्क्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या; लातूरमधील दुर्दैवी घटना
लातूर : वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (NEET) प्रश्नपत्रिका गळती प्रकरणाने निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा [...]

आर्थिक संकट बाह्य स्वरूपाचे कसे असू शकेल? अंतर्गत व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष की धोरणात्मक अपयश?
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतासमोरील आर्थिक आव्हाने मुख्यतः बाह्य स्वरूपाची असल्याचे सांगितले. सोने, इंधन, खते यांसारख् [...]

कांद्याला ३००० रुपये हमीभाव द्या किसान सभेची मागणी; सरकारने अंत पाहू नये! डॉ. अजित नवले आक्रमक
https://www.youtube.com/watch?v=yLVoVeGaQLU
आजची परिस्थिती एवढी भयानक आहे की, कांद्याचे घेतलेले उत्पादन आणि त्यासाठी झालेला खर्च भरून निघणे [...]
