Category: मनोरंजन
अमृतवाहिनी बँकेचा1200 कोटींचा व्यवसाय; माजी मंत्री थोरात;’ बिजनेस समिट २०२६’ उत्साहात
संगमनेर : बँकिंग व्यवसाय हा अत्यंत काळजीचा विषय आहे. बँकिंग मध्ये ग्राहक आणि नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे असते. अमृतवाहिनी सहकारी बँकेने आप [...]
लखनऊचा मुकुल ठरला विजयाचा शिल्पकार
मुकुल चौधरी नाबाद 54 आणि आयुष बडोनी 54 यांनी झळकविलेल्या धमाकेदार अर्धशतकांमुळे लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचा तीन गडी [...]

श्रीगोंदा शुगर शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात
श्रीगोंदा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीगोंदा शुगर येथे मंगळवारी (दि. ७ एप्रिल) वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उ [...]
नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणाची शक्ती; मुख्यमंत्री फडणवीस : ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ कार्यक्रम
मुंबई : सर्व जगामध्ये नवकार महामंत्राचा आजच्या पवित्र दिवशी सामूहिक जप होत आहे. आपली संस्कृती ही विश्वबंधुत्वाची आणि शांती प्रस्थापित करणारी आहे [...]
श्रीरामपुरात रविवारी कविसंमेलनाचे आयोजन; डॉ. बाबुराव उपाध्ये अध्यक्ष तर अरुण पा. नाईक उद्घाटक
श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील मेनरोडवरील आगाशे सभागृहात लोककलावंत साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य आणि लक्ष्मीमाता ट्रस्ट वडाळा महादेव यांच्या स [...]
प्रभावी जनसंपर्कासाठी तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा समन्वय आवश्यक : आर. विमला; ’माहिती आणि जनसंपर्क’ च्या राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेस प्रारंभ
नवी दिल्ली : समाजात माहितीचा प्रसार वेगाने होत असताना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जनसंपर्क प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याची गरज [...]
विजयी जल्लोष पण दंडाचा फटका; शुभमन गिलला १२ लाखांचा दंड!
दिल्ली : गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात अवघ्या 1 धावेने विजय मिळवला, पण षटकांच्या संथ गतीमुळे कर्णधार शुभमन गिलला श [...]
प्रामाणिक विद्यार्थ्यांना परिस्थिती आडवी येत नाही : ढोले
पाथर्डी : आयुष्यात फक्त आई -वडील आणि शिक्षकच मोफत मार्गदर्शन करू शकतात. शिक्षक जे शिकवतात विद्यार्थ्यांनी ऐकून कृतीत उतरवणे महत्त्वाचे आहे. प्राम [...]
रोहमारे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कोपरगाव : के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे नुकताच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व स्पर्धा परिक्षांद्वारे विविध पदांना [...]
पुस्तके माणसाच्या विचारांना दिशा देतात…
माणसाच्या आयुष्यात अनेक गोष्टी त्याला घडवतात कुटुंब, समाज, मित्र, अनुभव आणि शिक्षण. परंतु या सर्वांमध्ये पुस्तकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. [...]
