Category: विदर्भ
रामनामाचा गजर की सत्तेचा व्यवहार?नांदेडमध्ये सत्ताधार्यांची उघडी पडलेली दुहेरी भूमिका
नांदेड : निवडणुकीच्या रणांगणात जय श्रीरामच्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडणारे आणि त्याच घोषणांच्या जोरावर मतांची कापणी करणारे सत्ताधारी, सत्तेच्य [...]
विरोधी पक्षनेता नियुक्तीवर महापालिकेत टांगती तलवार; लोकशाहीला खुंटीला टांगण्याचा प्रयत्न?
नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सभागृहात सत्ताधार्यांचा कारभार सुरू असला, तरी लोकशाहीचा कणा मानल्या जाणार्या विरोधी पक्षनेता पदाची नियु [...]
मराठवाड्यातील रेल्वे विकासाला गती मिळणार : खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
नांदेड : मराठवाड्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करून ते सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास केंद्रीय रेल्वे [...]
हवाई सुरक्षेच्या नव्या नियमांवर रोहित पवारांची टीका
बुलडाणा : राज्यातील अलीकडील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने महत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी नवे सुरक [...]
भोंदू ऋषीकेश वैद्य महिला अत्याचारप्रकरणी अटकेत
पुणे : अंगात दैवी शक्तीचा संचार झाल्याचा खोटा दावा करून एका महिलेचा विश्वास संपादन करत तिच्यावर अत्याचार करणार्या भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे [...]
खाद्यतेलाच्या किंमतीत 10 रूपयांची वाढ
छ. संभाजीनगर : आखाती देशांतील वाढत्या तणावाचा आणि जागतिक संघर्षाचा फटका आता थेट स्थानिक बाजारपेठेला बसू लागला आहे. विशेषतः खाद्यतेलाच्या दरात गेल [...]
पुण्यात पोलिस भरतीत धावतांना तरूणाचा मृत्यू
पुणे : पोलिस दलात भरती होऊन वर्दी परिधान करण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून आलेल्या एका तरुणाचा मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना [...]
नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर धडक कारवाई : 41 आरोपी जेरबंद, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड : नांदेड शहर आणि परिसरात वाढत्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून नांद [...]

डोकी ठिकाणावर ठेवून संवाद साधा !
सध्याच्या घडामोडींकडे पाहता “सरकार नावाच्या यंत्रणेचे डोके ठिकाणावर आहे का?” हा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होण [...]
राज्यातील गरजूंना मिळणार हक्काचे घर; अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय; 31 डिसेंबरपर्यंत अर्जांची मुदत
मुंबई : राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबांच्या निवार्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वी स [...]
