Category: शहरं
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यूराज्यात पावसाचा धुमाकूळ ; समुद्रकिनार्यांपासून दूर राहण्याचे आवाहन
मुंबई : राज्यात पावसाने हाहाकार उडवला असतांना दुसरीकडे महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोब [...]
राज्यात 9 जुलै रोजी शाळाबंद आंदोलनप्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक
मुंबई : महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाची घोषणा केली [...]
कोठडीतील मृत्यू प्रकरणी नऊ पोलिसांना जन्मठेपपंधरा वर्षांनंतर पारधी कुटुंबाला न्याय ; वाशिम न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
वाशिम : जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडीतील मृत्यूच्या अत्यंत गंभीर प्रकरणात ऐतिहासिक निर्णय देत तत्कालीन ठाणेदारासह नऊ पोलिस अधिकारी व कर्मचार्यां [...]
एनडीसीसी निवडणुकीत अर्ज छाननीचा राजकीय स्फोट; 86 अर्ज बाद, चिखलीकर-नागेलीकर यांच्यासह दिग्गजांना मोठा धक्का
नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एनडीसीसी) संचालक मंडळाच्या निवडणुकीने अर्ज छानणीच्या टप्प्यातच मोठे राजकीय वळण घेतले आहे. छाननी [...]
शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी रद्द!महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा ; शेतकर्यांची अडवणूक करणार्या अधिकार्यांवर कारवाई
मुंबई: बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणार्या माती आणि मुरूमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक [...]
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध !
केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत प्राप्त होतांना दिसून येत आहे. कारण गेल्या दोन वर्षांत मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांना आपला परफॉर्मन [...]
मॅनहोल : गटारींसाठी की मानवी मृत्यूकरिता !
मुंबईत पाऊस पडतो तेव्हा ढगांपेक्षा आधी उघड होतो तो प्रशासनाचा बुरखा. चार थेंब पावसाने शहराची लक्तरे वेशीवर टांगली जातात आणि महानगरपालि [...]

अखेर कामखेडा-कांबी शिवरस्ता खुला; 25 वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गीजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; शेतकर्यांसह ग्रामस्थांमध्ये समाधान
बीड तालुक्यातील कामखेडा-कांबी या दोन गावांना जोडणारा तब्बल 25 वर्षांहून अधिक काळ विविध कारणांमुळे बंद असलेला शिवरस्ता अखेर महसूल प्रशासनाच्या प्र [...]
सेवानिवृत्ती म्हणजे सेवाभावाचा आदर्श : सैंदोरे
श्रीरामपूर :"सत्यम, शिवम्, सुंदरम् ही भारतीय संस्कृतीची जीवनमूल्ये असून ही संस्कृती माणसाल [...]

तीन वर्षांनंतर वन पर्यटन केंद्र सुरू; आत मात्र दुरावस्था लाखोंची सौर यंत्रणा निष्क्रिय; चोरी, देखभालीच्या अभावामुळे वन विभागावर प्रश्नचिन्ह
oplus_0
शेवगाव : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेले वन पर्यटन केंद्र अखेर जनतेच्या सातत [...]
