Category: शहरं
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल् [...]
वकिलाच्या कारमधून 1.90 कोटीचे ‘मेफेड्रोन’ जप्त
सोलापूर : शहरात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका वकिलाच्या कारमधून तब्बल 950 ग्रॅम ‘मेफेड्रोन’नावाचा अमली पदार्थ जप्त केला.जप्त करण्यात आलेल्या [...]
सुनेच्या हल्ल्यात वृद्ध सासूचा मृत्यू
पुणे: जिल्ह्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर सुनेने आपल्या वृ [...]
नीट पेपरफुटीचे धागेदोरे पुणे, अहिल्यानगरपर्यंत !संशयितांना घेतले ताब्यात ; लाखोंच्या व्यवहारातून प्रश्नपत्रिका विक्री
अहिल्यानगर : देशभरात खळबळ उडालेल्या नीट 2026 पेपरफुटीचे धागेदोरे नाशिकनंतर आता पुणे आणि अहिल्यानगरपर्यंत येऊन पोहोचले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेन [...]
राज्यात एटीएसने टाकले छापासत्रदेशविरोधी कारवायांमुळे मुंबई, पुणे, नाशिक, नांदेडमध्ये कारवाई
मुंबई : पाकिस्तानशी संबंधित गुन्हेगारी जाळ्याविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने राज्यभरात मोठी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, [...]
पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या संदेशाला भाजप कार्यकर्त्यांचाच हरताळ?नायगावच्या आमदारांच्या वाढदिवसासाठी नांदेड शहर बॅनरबाजीत झाकले; खर्च, इंधन आणि दिखाव्यावर सवाल
नांदेड: देश आर्थिक आव्हानांच्या टप्प्यातून जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच देशवासियांना काटकसर करण्याचा, अनावश्यक खर [...]
मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनसंख्या करणार कमी : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
मुंबई : देशातील वाढती इंधनटंचाई, जागतिक आर्थिक अस्थिरता आणि खर्च नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काटकसरीची भूमिका स्वीकारण्याचे संकेत [...]
’सोने खरेदी टाळा’च्या आवाहनाने सराफा बाजारात चिंतेचे ढग; हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पुढील वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे जे आवाहन केले आहे, त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रातील सराफा बाजारात [...]
अग्निशमन विभागातील अनागोंदीमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका?अर्हताविहीन अधिकार्यांच्या हाती विभागाचा कारभार; लाडक्या कंत्राटदाराला मुदतवाढ देताना नियमांना हरताळ
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील कारभाराबाबत अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाबी समोर आल्याने शहरातील सुमारे दहा लाख नागरिकांच्या सु [...]
बिलोलीत भरधाव हायवांचा कहर; तिघांचा बळी गेल्यानंतरही प्रशासन सुस्तमहसूल, पोलीस आणि आरटीओच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त; अवजड वाहनांमुळे शहरातील रस्ते ‘मृत्यूचा सापळा’
बिलोली शहरातून भरधाव वेगाने धावणार्या हायवा ट्रक आणि अवजड वाहनांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आतापर्यंत त [...]
