Category: शहरं
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत; धोत्रे ग्रामपंचायत प्रथम; १५ लाखांचे बक्षीस
कोपरगाव शहर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत धोत्रे गावची विकास झेप तालुकास्तरीय पाहणी समितीकडून गुणांकन आधारे धोत्रे ग्रामपंचायत ने [...]
देवळाली प्रवरा परिसरात ड्रोनसह हत्यारबंद तरुणांचा वावर
देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा परिसरातील वाकाण वस्ती, वाळूंज वस्ती, देठे वस्ती तसेच कोल्हार रस्त्याकडील देवगिरे वस्ती भागात शुक्रवारी रात्री सुम [...]
वादळग्रस्त नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : आ. काळे
कोपरगाव : तालुक्यात शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी सातच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक घरांचे पत्र [...]
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत आत्मा मलिकचे यश
कोपरगाव : प्रतिष्ठित जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता नववी प्रवेश परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यातून एकूण १५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त् [...]

सावकाराचा त्रास; शेतकऱ्याची उपाधीक्षकांकडे धाव
कर्जत : तालुक्यातील जलालपूर येथील एका शेतकऱ्याने खासगी सावकारांच्या कथित त्रासाला कंटाळून थेट उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेकडे धाव घेत गंभीर आरोप [...]
डॉ. शिंदे यांना ‘स्व. अण्णासाहेब देशमुख स्मृती पुरस्कार’ जाहीर
अकोले : साहित्यिक समीक्षक डॉ. सुनील शिंदे यांना शब्दगंध साहित्य परिषद, अहिल्यानगरचा ज्येष्ठ साहित्यिक स्व. अण्णासाहेब देशमुख स्मृती साहित्य पुरस [...]
शेतकरी हितासाठी विधान परिषदेत आवाज बुलंद करणार : आमदार विवेक कोल्हे ; शेतमालाच्या योग्य बाजारभावासाठी लढणार
कोपरगाव : शेतमालाला योग्य दर आणि बाजारभाव मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. वरिष्ठ सभागृहात शेतकरी हितासाठी सरकारकडे आग्रह धरणारा व युवकांचा ह [...]
जामखेडचे नाव अहिल्यातीर्थ करा; जनजागरण युवा मंचची मागणी ; तहसीलदारांकडे निवेदन
जामखेड : पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जामखेड तालुक्याचे मुख्यालय आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जामखेड शहराचे नामक [...]

श्रीगोंदा येथील शिष्यवृत्ती परीक्षेत कन्या विद्यालयाचे यश
श्रीगोंदा : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालामध्ये श्रीगोंदा य [...]
भुतवडा तलाव पाणीपातळी खालवली; टंचाई काळात नागरिकांनी सहकार्य करावे ; नगराध्यक्षा चिंतामणींचे आवाहन
जामखेड : सध्या उन्हाळ्यात तापमानाची उच्चतम नोंद झाली आहे. वातावरणातील उष्णतेचा मोठा परिणाम तलावातील पाणी साठ्यांवर झाला आहे. जामखेड शहराला पाणीप [...]
