Author: Raghunath
टाकळी येथे पीक कापणी प्रयोग उत्साहात
कोपरगाव शहर : तालुक्यातील टाकळी येथील अंबादास कारभारी देवकर यांच्या शेती मध्ये तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे व कृषी अधिकारी सचिन कोष्टी यांच्य [...]
ओबीसी समाजासाठी सदैव लढणार : मंत्री भुजबळ
जामखेड : “ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी मी सदैव लढत आलो आहे आणि पुढेही लढत राहणार आहे. तळागाळातील समाजाच्या अडचणी समजून घेत त्यावर ठोस उपाययो [...]

कर्जतमध्ये संत बसवेश्वर जयंती उत्साहात
कर्जत : येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने थोर संत बसवेश्वर यांची जयंती भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने बसवेश्वर [...]
शिलाई मशिन योजनेच्या नावाखाली महिलांना गंडा
कर्जत : स्वयंरोजगाराचे आमिष दाखवून तालुक्यातील तब्बल ४३९ बचत गटातील महिलांची ४ लाख ८२ हजार ९०० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला [...]
शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर ‘महसूल’ची कारवाईशेवगावात नाराजगी ; अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप
शेवगाव : तालुक्यातील महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर सध्या सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, विभागातील कारभाराबाबत अनेक प्रश [...]
तुम्ही शाळेत प्रवेश घ्या; पाणी-घरपट्टी आम्ही भरतो !संक्रापूर शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग
देवळाली प्रवरा : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यभर विविध उपक्रम राबवले [...]

तामिळनाडूत फटाका कारखान्यात भीषण स्फोटात 16 कामगारांचा मृत्यू
विरुधुनगर : तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात एका फटाका निर्मिती कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, [...]

महाराष्ट्रातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार ;मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही
उदगीर : महाराष्ट्रातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने लढे दिले आहेत. या प्रश्नांच् [...]
महिलांच्या नावावर परिसीमन चा पर
महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन विधेयकाचाआ संसदेतील पराभव पाहता या संपूर्ण घडामोडीकडे एक अत्यंत महत्त्वाचा घटनाक्रम म्हणून पहावं ला [...]
जागतिक अशांततेचा काळ शास्त्रज्ञांच्या जीवावर
गेल्या पाच वर्षात कोणता ना कोणता देश स्वत:च्या देशाच्या हितासाठी जगामधील शांतता भंग करत असल्याचे पहावयास मिळत आहे. जागतिक महामारीच्या काळात चीनने [...]
