Homeताज्या बातम्या

“उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बीएमसीकडून दीड लाख अधिकृत फेरीवाल्यांवर बंदी..

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना मुंबई महानगरपालिकेने (BMC) दीड लाखाहून अधिकृत व पात्र फेरीवाल्यांवरही बंदी आणल्याचा आरोप होत आहे. या कठोर कारवाईमुळे अधिकृत विक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, याबाबत विविध राजकीय नेत्यांनी व संघटनांनी पालिकेकडे तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

नांदेड जिल्ह्याला राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवे : खासदार अशोकराव चव्हाणमतदार यादीतील शुद्धीकरणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे समर्थन; नांदेडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही
जालापूरमध्ये नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर अतिक्रमण; गायरान जमिनीत अडथळा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फुटपाथ अतिक्रमणमुक्त कराग्राहक पंचायतीचे अकोले नगरपंचायतला निवेदन; पादचाऱ्यांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची मागणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना मुंबई महानगरपालिकेने (BMC) दीड लाखाहून अधिकृत व पात्र फेरीवाल्यांवरही बंदी आणल्याचा आरोप होत आहे. या कठोर कारवाईमुळे अधिकृत विक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, याबाबत विविध राजकीय नेत्यांनी व संघटनांनी पालिकेकडे तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

COMMENTS