Author: Lokmanthan
राज्यात तुकडा बंदी व्यवहार नियमित होणार- ना. बावनकुळे
संगमनेर / प्रतिनिधीविधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आ.अमोल खताळ यांनी नगर पालिका हद्दीत व हद्दी लगत नागरी वस्तीत लागू असलेला तुकडाबंदी कायदा रद्द क [...]
Actress News : दोन आठवडे अभिनेत्रीचा मृतदेह बंद खोलीत असाच पडून होता
लोकमंथन दिल्ली न्युज नेटवर्क /पाकिस्तानी अभिनेत्री हुमेरा असगर हिचा मृत्यू दोन आठवड्यांपूर्वीच झाल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्यांपू [...]
आमदाराने मारहाण करणे चुकीचे, अध्यक्षांनी कारवाईचा निर्णय घ्यावा – CM फडणवीस
मुंबई /शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणाचे विधान मंडळात पडसाद उमटले. अनिल परब यांनी त्यांच् [...]
ज्यांना आहे दम्याचा त्रास त्यांनी हे पथ्य पाळावेत
lokmanthan Health Tips : पावसाळा म्हणजे अनेकांसाठी निसर्ग सौन्दर्य अनुभवण्यासाठी पर्वणीच असते. मात्र विशेषतः दम्याच्या रुग्णांसाठी, पावसाळा हा ऋत [...]

कर्जत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचा खोळंबा
कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत पंचायत समिती अंतर्गत असलेल्या पशुसंवर्धन विभागात कार्यालयीन वेळेमध्ये एकही अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याची गंभीर [...]
राज्यातील ‘या’ शेकडो शाळांना 23 ऑगस्ट 2025 पर्यंत सुट्टी जाहीर !
Maharashtra School News : ही बातमी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी अधिक खास ठरणार आहे. ती म्हणजे र [...]
घुलेवाडी येथे रिमझिम पावसात युवक काँग्रेसच्या 16 शाखांचे उद्घाटन
संगमनेर (प्रतिनिधी ) काँग्रेस पक्षाला पूर्वीपासूनच त्याग आणि बलिदानाची परंपरा असून काँग्रेसची विचारधारा ही राज्यघटनेचा आदर करणारी सर्वसमावेशक आहे [...]
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रभावती ढाकणे यांना मातृशोक
Ahilyanagar City News : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रभावती ढाकणे यांना मातृशोक झाला असून त्यांच्या मातुश्री यशोदाबाई सोपानराव चितळे यांचे [...]
दखल- सरन्यायाधीशांच्या सत्कार निमित्ताने !
दखल -
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळाने सत्कार समारंभ आयोजित केला होता. अशा प्रकारचा सत्कार समारंभ न भूत [...]
मराठवाड्यात 20 टक्क्यांनी शेतकरी आत्महत्येत वाढ
मुंबई ः मराठवाडा हा नेहमीच अपुरा पाऊस पडतो, त्यातच सिंचनाच्या सुविधा पुरेशा उपलब्ध नसल्याने कोरडवाहू शेतीवर शेतकर्यांना आपली उपजीविका भागवावी लागते, [...]
