Homeताज्या बातम्यादेश

तब्बल 30 हजार सिम कार्डस केले बंद

नवी दिल्ली : दूरसंचार सेवा प्रदाते यांनी जारी केलेले मुंबईतील 30,000 पेक्षा जास्त सत्यता प्रमाणित नसलेले मोबाइल कनेक्शन्स दूरसंचार विभागाने शोधून

राजारामबापू कारखाना हुकुमशाहीचा अड्डा : धैर्यशील मोरे
६ सप्टेंबरला लाँचिंग
कराडचा सिध्दांत सिंहासने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत देशात 17 वा

नवी दिल्ली : दूरसंचार सेवा प्रदाते यांनी जारी केलेले मुंबईतील 30,000 पेक्षा जास्त सत्यता प्रमाणित नसलेले मोबाइल कनेक्शन्स दूरसंचार विभागाने शोधून काढले आहेत. दूरसंचार मुंबई विभागाच्या एलएसए ने या सर्व मोबाइल जोडण्या तपासल्या असून त्यासाठी त्यांनी ग्राहकांच्या डेटा बेसचा आधार घेतला आहे. ज्यातून त्यांना 62 समूह असे आढळले आहेत, जिथे एकाच छायाचित्राचा वापर करून,  वेगवेगळ्या नावाने मोबाईल कनेक्शन घेण्यात आले आहेत.

COMMENTS