Homeताज्या बातम्यादेश

एअर इंडियाच्या विमानाची टक्कर टळली

नवी दिल्ली: नेपाळ एअर लाईन्स आणि एअर इंडियाच्या विमाने एकमेकांच्या जवळ येऊन होणारी टक्कर सुदैवाने टळली आहे. शेवटच्या क्षणी इशारा प्रणालीने वैमानि

दोन जहाजांद्वारे इराणी तेल भारतात‘फेलिसिटी’ आणि ‘जया’जहाजे भारतीय बंदरांत दाखल
राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना विद्यार्थी दिनी कोमात
अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा – रतन गुजर

नवी दिल्ली: नेपाळ एअर लाईन्स आणि एअर इंडियाच्या विमाने एकमेकांच्या जवळ येऊन होणारी टक्कर सुदैवाने टळली आहे. शेवटच्या क्षणी इशारा प्रणालीने वैमानिकांना सतर्क केल्यामुळे हा अपघात टाळण्यात यश आले. दरम्यान या घटनेनंतर नेपाळच्या हवाई वाहतूक विभागातील दोन कर्मचार्‍यांवर बेजबाबदारीचा ठपका ठेऊन निलंबित करण्यात आले. मलेशियाहून येणारे नेपाळ एअर लाइन्सचे विमान आणि आणि दिल्लीहून येणारे एअर इंडियाचे विमान एकमेकांच्या जवळ आल्याने टक्कर होण्याची भीती निर्माण झाली होती.

COMMENTS