Homeताज्या बातम्या

भररस्त्यात धावत्या ट्रकला अचानक लागली आग.

नागपूर औरंगाबाद महामार्गावर दुर्घटना ट्रक मधील 250 सोयाबीनचे पोते जळून खाक

वाशिम  प्रतिनिधी –  नागपूर औरंगाबाद महामार्गावर जऊळका रेल्वे गावा नजीक एका धावत्या ट्रक ला अचानक आग लागल्याने ट्रक मधील  250 सोयाबीनचे  पोते जळून खाक झाले आहेत. या आगी मध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये  कोणतीही जीवितहानी  झाली नसून घटनेची माहिती वाशिम अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाने घटना स्थळी पोहचून आगीवर  नियंत्रण मिळविले आहे.

रूढी-परंपरांना फाटा देत आईच्या पुण्यस्मरणा निमित्त किर्तन सेवा…
लिंबागणेशमध्ये शेतकरी सहवेदना दिवस पाळला; आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना श्रद्धांजली
महिलेने केले चक्क घटस्फोटाचे फोटोशुट

वाशिम  प्रतिनिधी –  नागपूर औरंगाबाद महामार्गावर जऊळका रेल्वे गावा नजीक एका धावत्या ट्रक ला अचानक आग लागल्याने ट्रक मधील  250 सोयाबीनचे  पोते जळून खाक झाले आहेत. या आगी मध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये  कोणतीही जीवितहानी  झाली नसून घटनेची माहिती वाशिम अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाने घटना स्थळी पोहचून आगीवर  नियंत्रण मिळविले आहे.

COMMENTS