Homeताज्या बातम्या

भररस्त्यात धावत्या ट्रकला अचानक लागली आग.

नागपूर औरंगाबाद महामार्गावर दुर्घटना ट्रक मधील 250 सोयाबीनचे पोते जळून खाक

वाशिम  प्रतिनिधी –  नागपूर औरंगाबाद महामार्गावर जऊळका रेल्वे गावा नजीक एका धावत्या ट्रक ला अचानक आग लागल्याने ट्रक मधील  250 सोयाबीनचे  पोते जळून खाक झाले आहेत. या आगी मध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये  कोणतीही जीवितहानी  झाली नसून घटनेची माहिती वाशिम अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाने घटना स्थळी पोहचून आगीवर  नियंत्रण मिळविले आहे.

जरे हत्याकांड प्रकरण वर्ग करण्यावर 16 डिसेंबरला सुनावणी
नगरकरांनी पाठवले खड्ड्यांचे तब्बल अकराशेवर फोटो…
महिलांच्या विविध स्पर्धांना प्रतिसादजयभीम महोत्सव उत्सव समितीचे नियोजन

वाशिम  प्रतिनिधी –  नागपूर औरंगाबाद महामार्गावर जऊळका रेल्वे गावा नजीक एका धावत्या ट्रक ला अचानक आग लागल्याने ट्रक मधील  250 सोयाबीनचे  पोते जळून खाक झाले आहेत. या आगी मध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये  कोणतीही जीवितहानी  झाली नसून घटनेची माहिती वाशिम अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाने घटना स्थळी पोहचून आगीवर  नियंत्रण मिळविले आहे.

COMMENTS