Homeताज्या बातम्या

स्मार्ट मीटरमुळे नाही, तर एसी-कुलरच्या वाढत्या वापरामुळे वीज बिलं वाढली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना आणि राज ठाकरेंना जोरदार टोला.

राज्यात वाढलेल्या वीजबिलांमागे स्मार्ट मीटर नसून वाढलेला उन्हाळा आणि टेलिस्कोपिक वीज दरवाढ कारणीभूत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केला。कडक उन्हामुळे एसी आणि कुलरचा वापर वाढल्याने बीले वाढल्याचे सांगत त्यांनी विरोधक आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले

खंडित वीजपुरवठ्यामुळे तरोडावासीय हैराण; नागरिकांचा संताप वाढला
सहा तास भारनियमन; वीजबिल मात्र ४२ हजारशेवगावमधील प्रकार ; नागरिकांत संतापाचे वातावरण
महावितरणच्या केज ग्रामीण-1 शाखेचे कनिष्ठ अभियंता म्हणून श्री.देवा पवार यांनी स्वीकारला पदभारनुकतेच नव्याने रुजू झालेले कनिष्ठ अभियंता यांचा स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार संपन्न

राज्यात वाढलेल्या वीजबिलांमागे स्मार्ट मीटर नसून वाढलेला उन्हाळा आणि टेलिस्कोपिक वीज दरवाढ कारणीभूत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केला。कडक उन्हामुळे एसी आणि कुलरचा वापर वाढल्याने बीले वाढल्याचे सांगत त्यांनी विरोधक आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले

COMMENTS