Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांद्याला केवळ १ रुपया भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त; ४ एकरातील ६०० पोती कांदा शेतातच पेटवून दिला

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथील शेतकरी भगवान साबळे यांनी कांद्याला प्रतिकिलो केवळ १ रुपया भाव मिळाल्याने संतापून अडीच ते चार एकरातील ६०० गोण्या कांदा शेतातच पेटवून दिला. ३-४ लाख रुपयांचा उत्पादन खर्च निघणे कठीण झाल्याने हताश होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा महाभडका; रोहित पवार,अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात
उत्पादनखर्च २२०० पण भाव फक्त ९००; महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या खाईत!
कांदा प्रश्नी महाराष्ट्रात शेतकरी पेटला! संतप्त शेतकऱ्यांचा मुंबई-आग्रा हायवेवर ‘रास्ता रोको’

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथील शेतकरी भगवान साबळे यांनी कांद्याला प्रतिकिलो केवळ १ रुपया भाव मिळाल्याने संतापून अडीच ते चार एकरातील ६०० गोण्या कांदा शेतातच पेटवून दिला. ३-४ लाख रुपयांचा उत्पादन खर्च निघणे कठीण झाल्याने हताश होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

COMMENTS