Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरानंतर संघर्षाची ठिणगी; भाजपच्या विजयानंतर टीएमसी नेत्यावर भररस्त्यात हल्ला

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तांतर होऊन भाजपचा विजय होताच राजकीय हिंसाचार उसळला आहे. टीएमसी नेत्यांवर भररस्त्यात हल्ले, कार्यालयांची तोडफोड आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले आहेत. आसनसोल, टॉलीगंज, कसबा आणि हावडासह विविध भागांत टीएमसी कार्यालयांवर हल्ले झाल्याचे वृत्त आहे, तर टीएमसीने भाजपवर हिंसेचा आरोप केला आहे.

ऑपरेशन सिंदूर भारताने स्वेच्छेने थांबवले; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा सुनावले
सुवेंदू अधिकारी यांचे प्रक्षोभक विधान; गाझाच्या उदाहरणावरून मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्याने नवा वाद
वंगभूमीत सत्ताबदल होईल का?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तांतर होऊन भाजपचा विजय होताच राजकीय हिंसाचार उसळला आहे. टीएमसी नेत्यांवर भररस्त्यात हल्ले, कार्यालयांची तोडफोड आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले आहेत. आसनसोल, टॉलीगंज, कसबा आणि हावडासह विविध भागांत टीएमसी कार्यालयांवर हल्ले झाल्याचे वृत्त आहे, तर टीएमसीने भाजपवर हिंसेचा आरोप केला आहे.

COMMENTS