Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“हाच खरा जन आक्रोश!” मुलाला शाळेतून आणायला निघालेल्या महिलेने भररस्त्यात मंत्र्यांनाच सुनावले

मुंबईतील वरळी भागात आयोजित भाजपतर्फे जनआक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या महिलेने भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासमोर संताप व्यक्त केला. मुलाला शाळेतून आणायला निघालेल्या महिलेने ‘Get out from here’ म्हणत, एका मार्गावर मोर्चा असूनही संपूर्ण रस्ता का रोखला, असा सवाल मंत्र्यांना आणि पोलिसांना विचारला.

बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात कृती समितीचे निवेदन; निनावी पत्रप्रकरणी कठोर कारवाईची मागणीजिल्ह्याची बदनामी करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप – डॉ. गणेश ढवळे
नेमकं महावितरणचं पाणी मुरतंय कुठं?बेजबाबदार कारभारामुळे नांदेडकर हैराण; वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा, नागरिकांचा संताप शिगेला
बीडमध्ये 1.20 कोटींच्या खडीकरण घोटाळा! मुख्याधिकार्‍यावर गुत्तेदार-अभियंत्याला वाचवण्याचा प्रयत्न; नगरपरिषद समोर जागरण गोंधळ आंदोलन लवकरच करणार-वर्षाताई जगदाळे

मुंबईतील वरळी भागात आयोजित भाजपतर्फे जनआक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या महिलेने भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासमोर संताप व्यक्त केला. मुलाला शाळेतून आणायला निघालेल्या महिलेने ‘Get out from here’ म्हणत, एका मार्गावर मोर्चा असूनही संपूर्ण रस्ता का रोखला, असा सवाल मंत्र्यांना आणि पोलिसांना विचारला.

COMMENTS