पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी लावलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या संस्थेच्या प्रगतीमध्ये आणि आधुनिकीकरणामध्ये शरद पवार यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांच्या दूरदृष्टीमुळेच रयत शिक्षण संस्थेची उंची आज खऱ्या अर्थाने वाढली आहे, असे प्रतिपादन मान्यवरांकडून करण्यात आले.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी लावलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या संस्थेच्या प्रगतीमध्ये आणि आधुनिकीकरणामध्ये शरद पवार यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांच्या दूरदृष्टीमुळेच रयत शिक्षण संस्थेची उंची आज खऱ्या अर्थाने वाढली आहे, असे प्रतिपादन मान्यवरांकडून करण्यात आले.

COMMENTS