Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी क्षेत्रासाठी मूल्य साखळी निर्मिती

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्याबरोबरच दहा ते पंधरा प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शेतमाल प्रक्रिया, साठवण आणि विपणन व्यवस्थेला चालना मिळणार आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्याची घोषणा करण्यात आली.

अजित पवारांसोबत गेलेल्यांना परत पक्षात घेऊ नका
अशोकनगर येथे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
चांद्रयान-३’ मोहिमेतलं महाराष्ट्राचं योगदान कायम लक्षात ठेवलं जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्याबरोबरच दहा ते पंधरा प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शेतमाल प्रक्रिया, साठवण आणि विपणन व्यवस्थेला चालना मिळणार आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्याची घोषणा करण्यात आली.

COMMENTS