Homeताज्या बातम्यादेश

अपघातात एकाच कुटुंबांतील 6 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली ः दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला अज्ञात

जम्मू-काश्मीरमध्ये अपघातात दहा जवांनाचा मृत्यू
मेव्हण्याच्या लग्नासाठी पुण्याहून नांदेडला निघालेल्या संगणक अभियंता आशिष वैद्य यांच्या कारला अपघात 
बस १०० फूट उंचावरुन नदीत कोसळली.

नवी दिल्ली ः दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

COMMENTS