Homeताज्या बातम्या

वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात 44 जणांचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः एका वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध कारणांमुळे 14 वाघ आणि सात बिबळ्यांचा मृत्यू झाला. तर चंद्

‘त्या’ तरुणीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली | LOK News 24
महिलेकडून बस कंडक्टरला मारहाण
अखिल भारतीय स्थनिक स्वराज्य संस्था, नाशिक येथे झालेल्या  रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

मुंबई/प्रतिनिधी ः एका वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध कारणांमुळे 14 वाघ आणि सात बिबळ्यांचा मृत्यू झाला. तर चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 44 व्यक्तींचा आणि बिबळ्याच्या हल्ल्यात सात जणंचा मृत्यू झाल्याची माहित वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अपघातात दोन वाघ, चार बिबळे, पाच चितळ, दोन नीलगाय, दोन अस्वलांचा मृत्यू झाला. एक वाघ, पाच चितळ, तीन रानडुक्कर व दोन सायाळांची शिकार झाली अशी माहिती लेखी उत्तरात देण्यात आली आहे.

COMMENTS