Homeताज्या बातम्या

वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात 44 जणांचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः एका वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध कारणांमुळे 14 वाघ आणि सात बिबळ्यांचा मृत्यू झाला. तर चंद्

मालगाडीचे डबे रुळावरून घसरले |
चक्क ! तीन चोरांनी चोरल्या १५ मोटार सायकली I LOKNews24
रिपब्लिकन ऑफ पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गजानन कांबळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल.

मुंबई/प्रतिनिधी ः एका वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध कारणांमुळे 14 वाघ आणि सात बिबळ्यांचा मृत्यू झाला. तर चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 44 व्यक्तींचा आणि बिबळ्याच्या हल्ल्यात सात जणंचा मृत्यू झाल्याची माहित वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अपघातात दोन वाघ, चार बिबळे, पाच चितळ, दोन नीलगाय, दोन अस्वलांचा मृत्यू झाला. एक वाघ, पाच चितळ, तीन रानडुक्कर व दोन सायाळांची शिकार झाली अशी माहिती लेखी उत्तरात देण्यात आली आहे.

COMMENTS