खेड तालुक्यात दोन तासाच्या पावसाने शेतकऱ्यांनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चऱ्होली खुर्द येथील शेतकरी पांडुरंग थोरवे, धनंजय थोरवे यांच्या गोठ्य
खेड तालुक्यात दोन तासाच्या पावसाने शेतकऱ्यांनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चऱ्होली खुर्द येथील शेतकरी पांडुरंग थोरवे, धनंजय थोरवे यांच्या गोठ्यात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने जनावरांना पाण्यातच मुक्काम करावा लागला असल्याचे चित्र निर्माण झाले होते.गावातील काही नागरिकांनी स्वतःच्या फायद्या साठी नैसर्गिक ओढा बुजवल्याने अनेकांच्या घरात पाणी गेले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून लवकर नैसर्गिक ओढा अतिक्रमणमुक्त करून नागरिकांना न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा ग्रामपंचायत सदस्य अनिकेत कुऱ्हाडे यांनी व्यक्त केली.
COMMENTS