संततधार पावसामुळे तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण; नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

Homeताज्या बातम्या

संततधार पावसामुळे तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण; नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

प्रशासनाकडूनन नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

वर्धा प्रतिनिधी -  हिंगणघाट(Hinganghat) तालुक्यात सर्वत्र संततधार पावसाने थैमान घातल्याने सकाळपासून नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने नदी नाल्याला पू

कारण गुन्ह्याला माफी नाही’ नवी मालिका १ मे पासून
..,तर, उदयन भोसले यांची वाटचाल सांस्कृतिक गुलामीकडे..!
सह्याद्री-देवराई वनप्रकल्पातील वारंवार जळीतकांड प्रकरणाची उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यासाठी  सत्याग्रह आंदोलन

वर्धा प्रतिनिधी –  हिंगणघाट(Hinganghat) तालुक्यात सर्वत्र संततधार पावसाने थैमान घातल्याने सकाळपासून नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने नदी नाल्याला पूर आला आहे. अश्यातच वणा नदी(River) ने सुद्धा रौद्र रूप धारण केले आहे. हिंगणघाट येथील स्मशानघाट(Cemetery) येथे असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांनी गर्दी करत सेल्फी काढण्यास झुंबड उडवली याची दखल घेत हिंगणघाट  प्रशासनाने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. नदी लगत असलेले दाभा गावातील नागरिकांना पूर परिस्थितीत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे .

COMMENTS