HomeUncategorized

काव्यप्रहार

विरोधकांच्या इडिकडे, मंत्र्यविरोधात तक्रारी, मात्तबर नेत्या नंतर अता आहे कोणाची बारी. पाच वर्ष राजकारणात, हे असेच रंग दिसतात, निवडणुकीच्या वेळी मात्र ते युतीसाठी दंग दिसतात.

लाल महालात चित्रीकरण करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करा : खा. उदयनराजे
’गाळ मुक्त तलाव गाळयुक्त शिवार’ योजना गेली कुणीकडे?
वाळवा काँग्रेस समितीची जागा ताब्यात घ्या : जितेंद्र पाटील

विरोधकांच्या इडिकडे,

मंत्र्यविरोधात तक्रारी,

मात्तबर नेत्या नंतर

अता आहे कोणाची बारी.


पाच वर्ष राजकारणात,

हे असेच रंग दिसतात,

निवडणुकीच्या वेळी मात्र

ते युतीसाठी दंग दिसतात.

COMMENTS