HomeUncategorized

काव्यप्रहार

विरोधकांच्या इडिकडे, मंत्र्यविरोधात तक्रारी, मात्तबर नेत्या नंतर अता आहे कोणाची बारी. पाच वर्ष राजकारणात, हे असेच रंग दिसतात, निवडणुकीच्या वेळी मात्र ते युतीसाठी दंग दिसतात.

ज्ञानेश्वर माळवे यांची विस्तार अधिकारी पदी निवड
पावसाळ्यात अतिवृष्टीने निर्माण होणार्‍या पुरग्रस्त भागाची पहाणी
तब्बल 52 हजारांहून अधिक भारतीय मायदेशी परतले

विरोधकांच्या इडिकडे,

मंत्र्यविरोधात तक्रारी,

मात्तबर नेत्या नंतर

अता आहे कोणाची बारी.


पाच वर्ष राजकारणात,

हे असेच रंग दिसतात,

निवडणुकीच्या वेळी मात्र

ते युतीसाठी दंग दिसतात.

COMMENTS