HomeUncategorized

काव्यप्रहार

विरोधकांच्या इडिकडे, मंत्र्यविरोधात तक्रारी, मात्तबर नेत्या नंतर अता आहे कोणाची बारी. पाच वर्ष राजकारणात, हे असेच रंग दिसतात, निवडणुकीच्या वेळी मात्र ते युतीसाठी दंग दिसतात.

कोयनेच्या पाणी विसर्गाचे आत्तापासून नियोजन करा : ना. शंभूराज देसाई
लोकसभेच्या सर्वच जागा काँग्रेस लढवणार : आ. पृथ्वीराज चव्हाण
सहकार पॅनेल अखेर अडकले सापळ्यात…?

विरोधकांच्या इडिकडे,

मंत्र्यविरोधात तक्रारी,

मात्तबर नेत्या नंतर

अता आहे कोणाची बारी.


पाच वर्ष राजकारणात,

हे असेच रंग दिसतात,

निवडणुकीच्या वेळी मात्र

ते युतीसाठी दंग दिसतात.

COMMENTS