Homeताज्या बातम्या

वर्धा जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची टाकी जीर्ण अवस्थेत 

 वर्धा प्रतिनिधी –  वर्धा जिल्ह्यात अल्लीपुर येथील ग्रामपंचायत मधील पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. पाण्याची टाकी जीर्ण होऊन त्याचे अंश खाली पडत आहे. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असुन नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. ही पाण्याची टाकी ४० वर्षा आधीपासुन बांधलेली आहे. शासनाकडे पाठपुरावा केला आहे. नवीन टाकी बांधण्याची गरज आहे. 

तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकदा भरला चौथीचा वर्ग
लोकसहभागातून जलक्रांती! बालमटाकळीत ९६० मीटर लांबीच्या बंधाऱ्याचे खोलीकरण सुरू
मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी

 वर्धा प्रतिनिधी –  वर्धा जिल्ह्यात अल्लीपुर येथील ग्रामपंचायत मधील पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. पाण्याची टाकी जीर्ण होऊन त्याचे अंश खाली पडत आहे. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असुन नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. ही पाण्याची टाकी ४० वर्षा आधीपासुन बांधलेली आहे. शासनाकडे पाठपुरावा केला आहे. नवीन टाकी बांधण्याची गरज आहे. 

COMMENTS