Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद

पंढरपूर : आषाढी एकादशी आता जवळ येऊ लागली आहे. आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी वारीत सहभागी होत असतात. विठुरायाच्या दर्शनाकडे त्यांचे डोळे

पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम : मंत्री मंगलप्रभात लोढा
छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या ‘त्या’ विधानावर बागेश्वर बाबांनी मागितली जाहीर माफी
शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले  

पंढरपूर : आषाढी एकादशी आता जवळ येऊ लागली आहे. आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी वारीत सहभागी होत असतात. विठुरायाच्या दर्शनाकडे त्यांचे डोळे लागलेले असतात. मात्र, पंढरपूरच्या मंदिरात दिल्या जात असलेल्या व्हीआयपी दर्शनामुळे रांगेतील भाविकांना अनेकदा ताटकळत उभे राहावे लागते. आता आषाढीच्या पार्श्‍वभूमीवर हे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यामुळे रांगेतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS