भाज्यांचे भाव घसरले

Homeताज्या बातम्या

 भाज्यांचे भाव घसरले

ग्राहकांना मात्र काहीसा दिलासा

नवी मुंबई प्रतिनिधी – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आवक वाढली असली तरी मालाला उठाव नसल्याने भाज्यांचे दर कोसळले आहेत.  भाज्यांचे बाजारभाव घसरू लागले असल्याने कोबी , फ्लॉवर टोमॅटोला भाव मिळेनासा झाला आहे. भाज्यांचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून सामान्य ग्राहकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. 

आठ गाई गेल्या… पण माणुसकी जिवंत राहिली ! 
कृषी संकल्प उत्तम; पण ‘कायाकल्प किती होणार’? : डॉ. मुळीक 
श्री गणेश कारखान्याच्या कर्जाला मंजुरी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार

नवी मुंबई प्रतिनिधी – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आवक वाढली असली तरी मालाला उठाव नसल्याने भाज्यांचे दर कोसळले आहेत.  भाज्यांचे बाजारभाव घसरू लागले असल्याने कोबी , फ्लॉवर टोमॅटोला भाव मिळेनासा झाला आहे. भाज्यांचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून सामान्य ग्राहकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. 

COMMENTS