तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे करणार सुरू

Homeताज्या बातम्या

तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे करणार सुरू

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान गतीशक्ती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील राष्ट्र

शासकीय रुग्णालयांमध्येही लवकरच प्रत्यारोपण सुविधा
विषबाधा, भूतबाधा पेक्षा भयंकर अशी ‘गांधी बाधा’ यावर तोडगा म्हणजे छत्रपती
कांदा निर्यातबंदी दिल्लीश्‍वरांना उठवावीच लागेल

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान गतीशक्ती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षभरात अर्थात 2022-23 साठी हे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. याशिवाय मेट्रो ट्रेनचे जाळे उभे करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. तसेच पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार असून रेल्वेचे जाळे विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS