तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे करणार सुरू

Homeताज्या बातम्या

तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे करणार सुरू

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान गतीशक्ती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील राष्ट्र

महामंडळाच्या थकीत कर्ज व्याजावर ५० टक्के सवलत
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने चकलांबा ग्रामपंचायतीचा पाणी बचतीचा निर्णय; तलावातील पाणी उपशाला पूर्ण बंदीसरपंच प्रियंका ताई खेडकर व ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून कौतुक
कुंडलवाडी येथे ऐतिहासिक श्री राम मंदिरात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान गतीशक्ती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षभरात अर्थात 2022-23 साठी हे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. याशिवाय मेट्रो ट्रेनचे जाळे उभे करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. तसेच पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार असून रेल्वेचे जाळे विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS