गणपती विसर्जनादरम्यान तिघांचा बुडून मृत्यू

Homeताज्या बातम्या

गणपती विसर्जनादरम्यान तिघांचा बुडून मृत्यू

मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथील हृदयद्रावक घटना

वर्धा प्रतिनिधी :  गणपती विसर्जनासाठी गावातीलच तलावात गेले असताना तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यात दोन बालकांचा समावेश आहे. वर्ध

देशात 7 ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे छापे
अहमदनगर जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरु करण्याची मागणी
नांदेड उत्तरमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी डिजिटल शाळांचा संकल्प; रंगभरण स्पर्धेला 3,500 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादसंध्याताई फाऊंडेशनच्या उपक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा व मुख्याध्यापकांचा गौरव

वर्धा प्रतिनिधी :  गणपती विसर्जनासाठी गावातीलच तलावात गेले असताना तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यात दोन बालकांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथे ही घटना घडली आहे. कार्तिक तुळशीराम बालविर व  अथर्व सचिन वंजारी असे मृत्यू झालेल्या बालकांचे नाव आहे. तर संदीप ज्ञानेश्वर चव्हाण हा 35 वर्षीय तरुण वाचविण्यासाठी तलावात गेला आणि त्याचा देखील यात मृत्यू झालाय. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS