Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

कर्जमाफीच्या अटी शर्तिच्या विरोधात किसान सभेचे बीड जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चे काढणार!

कर्जमाफीच्या जाचक अटी-शर्ती, थकीत पीकविमा, थकीत अनुदान आणि ऊस बिलांच्या प्रश्नावर किसान सभेने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे. ३० जून २०२६ पर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी करत, अटी-शर्तींमुळे अनेक शेतकरी वंचित राहत असल्याने नेते डॉ. अजित नवले यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

कर्जमाफीत सरकारने शेतकर्‍यांना फसवले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चाने  नागपूर (खुर्द )येथे केली जीआरची होळी
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमकआजपासून पावसाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कारकर्जमाफी, महागाई, दुष्काळी प्रश्‍नांवरून विरोधक घेरणार
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !

कर्जमाफीच्या जाचक अटी-शर्ती, थकीत पीकविमा, थकीत अनुदान आणि ऊस बिलांच्या प्रश्नावर किसान सभेने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे. ३० जून २०२६ पर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी करत, अटी-शर्तींमुळे अनेक शेतकरी वंचित राहत असल्याने नेते डॉ. अजित नवले यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

COMMENTS