Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

कर्जमाफीच्या अटी शर्तिच्या विरोधात किसान सभेचे बीड जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चे काढणार!

कर्जमाफीच्या जाचक अटी-शर्ती, थकीत पीकविमा, थकीत अनुदान आणि ऊस बिलांच्या प्रश्नावर किसान सभेने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे. ३० जून २०२६ पर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी करत, अटी-शर्तींमुळे अनेक शेतकरी वंचित राहत असल्याने नेते डॉ. अजित नवले यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

गरिबांचे रक्त पिणार्‍या बिल्डरांना सोडणार नाही; प्रसंगी ’ईडी’ कडे तपास देणार; मंत्री बावनकुळे यांचा इशारा
कर्जमाफी शासन आदेशाची अकोल्यात होळी
कर्जमाफी समितीचा अहवाल सार्वत्रिक करा : किसान सभा

कर्जमाफीच्या जाचक अटी-शर्ती, थकीत पीकविमा, थकीत अनुदान आणि ऊस बिलांच्या प्रश्नावर किसान सभेने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे. ३० जून २०२६ पर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी करत, अटी-शर्तींमुळे अनेक शेतकरी वंचित राहत असल्याने नेते डॉ. अजित नवले यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

COMMENTS