कर्जमाफीच्या जाचक अटी-शर्ती, थकीत पीकविमा, थकीत अनुदान आणि ऊस बिलांच्या प्रश्नावर किसान सभेने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे. ३० जून २०२६ पर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी करत, अटी-शर्तींमुळे अनेक शेतकरी वंचित राहत असल्याने नेते डॉ. अजित नवले यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
कर्जमाफीच्या जाचक अटी-शर्ती, थकीत पीकविमा, थकीत अनुदान आणि ऊस बिलांच्या प्रश्नावर किसान सभेने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे. ३० जून २०२६ पर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी करत, अटी-शर्तींमुळे अनेक शेतकरी वंचित राहत असल्याने नेते डॉ. अजित नवले यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

COMMENTS